शहरं
Join us  
Trending Stories
1
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
2
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
3
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
4
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
5
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
6
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
9
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
10
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
11
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
12
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
13
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
14
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
15
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
16
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
17
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
18
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
19
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
20
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले

पाकिस्तान विश्वासघातकी देश : विनायक पाटणकर

By admin | Updated: November 15, 2016 03:41 IST

काश्मीर प्रश्नावर तोडगा निघाला, तरी पाकिस्तान खोड्या करण्याचे थांबवणार नाही. हा देश विश्वास ठेवण्यासारखा नाही, असे मत लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर

पुणे : काश्मीर प्रश्नावर तोडगा निघाला, तरी पाकिस्तान खोड्या करण्याचे थांबवणार नाही. हा देश विश्वास ठेवण्यासारखा नाही, असे मत लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर यांनी व्यक्त केले.शब्दसखी तर्फे ‘काश्मीर प्रश्न : समज आणि गैरसमज’ या विषयावर सोमवारी त्यांचे व्याख्यान झाले. पाटणकर म्हणाले, ‘‘काश्मीरचा प्रश्न हा पाकिस्तानसाठी जीवनवाहिनी आहे. पाकिस्तानी जनता एका मुद्द्यावर एकत्र यावी, यासाठी काश्मीर प्रश्नाची निर्मिती पाकिस्तानकडून करण्यात आली. या देशाचा बहुतांश समाज हा जमीनदार असून काश्मिरी भूभाग पाकिस्तानला हवा आहे. काश्मिरी नागरिकांप्रति पाकिस्तानला फारसा कळवळा नाही. काश्मीरच्या पाण्याची त्याला खऱ्या अर्थाने गरज आहे. पाकिस्तानचे सैन्यच हे त्या देशाचे सर्वेसर्वा असून, लोकशाही फक्त नावालाच आहे. त्यांच्या सैन्यावर जास्त खर्च केला जातो. त्यामुळे आपल्यासमोरचा शत्रू हा सक्षम असून त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपल्या सैन्याचे आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे.’’काश्मीरबाबतच्या गैरसमजांबाबत ते म्हणाले, ‘‘काश्मिरी लोक पाकिस्तानधार्जिणे आहेत. त्यांना स्वातंत्र्य हवे आहे, असे समजणे अत्यंत चुकीचे आहेत. २००१च्या सर्वेक्षणानुसार ८० टक्के काश्मिरी नागरिक भारतासोबत यायला तयार आहेत. तेथील लोकांना शिक्षण हवे आहे, रोजगार हवा आहे. त्यांना भारतातच चांगले आयुष्य हवे आहे. बेरोजगारी व गरिबीमुळे काश्मीरमधील तरुण दहशतवादाकडे वळतात. त्यामुळे काश्मिरी तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे गरजेचे आहे.’’ (प्रतिनिधी)