शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

पत्रलेखनाचे कौशल्य आजमावण्याची संधी

By admin | Updated: January 14, 2017 03:33 IST

भ्रमणध्वनी, व्हॉट्स अ‍ॅपमुळे पत्रलेखनाचा आपणास विसर पडला आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात

हडपसर : भ्रमणध्वनी, व्हॉट्स अ‍ॅपमुळे पत्रलेखनाचा आपणास विसर पडला आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरुण पिढीसह सर्वांच्याच हातात स्मार्ट फोन आले. त्यातील विविध अ‍ॅप्सचा वापर वाढला. इतरांना संदेश पाठविण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅपसारख्या अ‍ॅपच्या माध्यमाचा अधिकाधिक वापर केला जातो. अशा वेळी आपण आपल्या स्वकीयांना चार ओळीचे पत्र लिहून पाठविण्यास टाळाटाळ करतो. या पार्श्वभूमीवर भविष्यात आपण पत्र लिखाणाला वंचित होऊ नये, म्हणून हडपसर साहित्य आणि संस्कृती मंडळ व शिवसमर्थ संस्थेच्या वतीने रविवारी (दि. १५) सकाळी १० वाजता डॉ. राम मनोहर लोहिया उद्यान, मगरपट्टा चौक, हडपसर येथे पत्रलेखन ही अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे. कोणतेही शुल्क नसून स्पर्धेत ५वी ते ७वी, ८वी ते १२वी, महाविद्यालयीन आणि खुला असे ४ गट करण्यात आले आहेत. प्रत्येक गटातील ३ विजेत्यांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.(वार्ताहर)