शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

चीनमधून आलेल्यांनाच कोरोना व्हायरसचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 03:13 IST

पत्रकार परिषदेत डॉ. तांदळे म्हणाले, ‘भारतात या कालावधीमध्ये

शास्त्रज्ञ डॉ. तांदळेपुणे : भारतात कोरोना विषाणूची लागण झालेले तीनही विद्यार्थी वुहानमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होते. त्यापैकी दोघांना आता घरी सोडण्यात आले आहे. पण त्याआधी त्यांच्या संपर्कात आलेल्या भारतातील कुणालाही कोरोनाची लागण झाली नाही. त्यामुळे सध्या केवळ चीन व इतर बाधित देशातून आलेल्या प्रवाशांना ‘कोरोना’चा धोका आहे. इतरांनी घाबरून जाण्याची गरज नाही, अशी माहिती राष्ट्रीय विषाणू संस्थेतील (एनआयव्ही) शास्त्रज्ञ डॉ. बी. व्ही. तांदळे यांनी दिली.

पत्रकार परिषदेत डॉ. तांदळे म्हणाले, ‘भारतात या कालावधीमध्ये नेहमीच श्वसनाशी संबंधित आजारांमध्ये वाढ होते. त्यामुळे अशी लक्षणे आढळली की घाबरण्याचे कारण नाही. कोंबडी किंवा अन्य कोणत्याही प्राण्यापासून कोरोनाचा संसर्ग होत नाही. सर्दी, खोकला असलेल्या रुग्णांव्यतिरिक्त अन्य कोणीही मास्क वापरण्याची गरज नसल्याचे तांदळे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना