शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

धरणात केवळ १२ टीएमसी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:23 IST

पुणे जिल्ह्यातील सिंचनाला आणि नागरिकांना पिण्यासाठी पाणी पुरवठा करणाºया धरणांमधील पाणीसाठ्यात चांगलीच घट झाल्याचे दिसून येत आहे.

पुणे : जिल्ह्यातील धरणांची पाणी पातळी खालवली असून पुणे महापालिकेला व परिसरातील गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पात केवळ १२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षापेक्षा धरणात ४.४५ टीएमसी पाणीसाठा कमी आहे. जिल्ह्यातील बहुतांश धरणे केवळ ३५ ते ५० टक्के भरलेली आहेत.

पुणे जिल्ह्यातील सिंचनाला आणि नागरिकांना पिण्यासाठी पाणी पुरवठा करणाºया धरणांमधील पाणीसाठ्यात चांगलीच घट झाल्याचे दिसून येत आहे. धरणातील पाणीसाठा कमी असल्याने सिंचनाऐवजी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळेच खडकवासला धरणातून दौंड, इंदापूरसाठी सोडले जाणारे उन्हाळी आवर्तन यंदा सोडले जाणार नाही, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांकडून सांगितले जात आहे. खडकवासला धरण प्रकल्पात मागील वर्षापेक्षा यंदा चार टीएमसीपेक्षा अधिक पाणीसाठा कमी असला तरी शेतीसाठीचे उन्हाळी आवर्तन रद्द केल्यामुळे पुणे महापालिका व परिसरातील गावांना आवश्यक असणारे पाणी पुरणार आहे.

मात्र, ग्रामीण भागातून उन्हाळी आवर्तन सोडण्यासाठी दबाव निर्माण झाला तर पाण्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. सध्या जिल्ह्यातील भामा आसखेड, आंद्रा, पवना, कासारसाई, खडकवासला आणि वीर या धरणांमध्येच ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. उर्वरित सर्व धरणातील पाणीसाठा सुमारे ३० ते ४० टक्क्यांच्या खाली आहे. फेब्रुवारी महिन्यातच एकट्या पुणे जिल्ह्यात ६४ टँकरने नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे.

टॅग्स :Waterपाणी