शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

कुटुंबातील एक तरी सैन्यात असावाच

By admin | Updated: May 7, 2017 03:26 IST

देशात शिस्तप्रिय पिढी तयार करायची असेल, तर शिस्तीचे धडे हे शालेय जीवनातच द्यायला हवेत़ देशाच्या सेवेसाठी प्रत्येक कुटुंबीयांनी एक जण

 लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : देशात शिस्तप्रिय पिढी तयार करायची असेल, तर शिस्तीचे धडे हे शालेय जीवनातच द्यायला हवेत़ देशाच्या सेवेसाठी प्रत्येक कुटुंबीयांनी एक जण तरी सैन्य दलात भरती करावा, अशी अपेक्षा वीरचक्रविजेते निवृत्त कर्नल सदानंद साळुंखे यांनी व्यक्त केली़ दीवा प्रतिष्ठान आणि वीर हनुमान मित्रमंडळ यांच्या वतीने मालतीताई माधवराव मानकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या यशोदा पुरस्काराचे वितरण साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले़, त्या वेळी ते बोलत होते़ माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ या वेळी माधवराव मानकर, माजी आमदार उल्हास पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, मंगला कांबळे, दीपक मानकर, सैनिक मित्र परिवारचे अध्यक्ष अशोक मेहेंदळे, सरिता साळुंखे, हवालदार अशोक गावडे, शहीद लेफ्टनंट जनरल मनीष कदम यांचे वडील शशिकांत कदम, दत्ता सागरे, वसुधा मानकर, दीवा प्रतिष्ठानचे संस्थापक हर्षवर्धन मानकर, अध्यक्ष करण मानकर, साधना वर्तक आदी उपस्थित होते़ या वेळी वीरपिता शशिकांत कदम आणि अमोल चौघुले यांचा विशेष सत्कार करुन आर्थिक मदतीचा हात देण्यात आला़ साळुंखे म्हणाले, ‘‘प्रत्येक जवानाचा सन्मान करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे़ सैनिकांच्या कुटुंबीयांना दिलेला मदतीचा हात सर्वांना प्रेरणादायी आहे़’’वीरमाता महालक्ष्मी गावडे म्हणाल्या, ‘‘मुलगा देशासाठी शहीद झाला असल,ा तरी त्यांची दोन्ही मुलेही सैन्यातच भरती करणार आहोत़’’ हर्षवर्धन मानकर यांनी प्रास्ताविक केले. आनंद सराफ यांनी आभार मानले़ उल्हास पवार म्हणाले, ‘‘एकीकडे आपण युद्धावेळी सैनिकांचे कौतुक करतो आणि दुसरीकडे मांडवगण फराटा गावात सैनिक चौघुले यांचे घर पाडले जाते, ही भूमिका योग्य नाही़’’दीपक मानकर म्हणाले, ‘‘सुभेदार खंडोजी मानकर यांचा वसा जपताना शहिदांना वंदन आणि मदतीचा हात देण्याची प्रेरणा मिळाली़ त्यातूनच यशोदा पुरस्कार देताना त्यासोबत सैनिकांच्या कुटुंबीयांनाही गौरवले जावे़’’