शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

आता विजेअभावी पाणी बंद नाही

By admin | Updated: April 13, 2015 06:15 IST

शहरास समतोल व पुरेसा वीजपुरवठा व्हावा, यासाठी पुढील १५ वर्षांचा आराखडा निश्चित करून महावितरणच्या माध्यमातून १७ ठिकाणी वीज

इंदापूर : शहरास समतोल व पुरेसा वीजपुरवठा व्हावा, यासाठी पुढील १५ वर्षांचा आराखडा निश्चित करून महावितरणच्या माध्यमातून १७ ठिकाणी वीज रोहित्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. त्यामुळे आता विजेअभावी पाण्याचा खोळंबा होणार नाही. यासाठी साडेतीन कोटी रुपये खर्च आला आहे, अशी माहिती नगराध्यक्ष अशोक इजगुडे, उपनगराध्यक्ष भरत शहा यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.इंदापूर शहरास उजनी पाणलोट क्षेत्रातील माळवाडी नं. २ मधून होणारा पाणीपुरवठा भारनियमनाच्या कचाट्यात सापडू नये, यासाठी इंदापूर-माळवाडी रस्त्यावर माऊली आईस फॅक्टरी ते माळवाडी नं. २ येथील नगर परिषदेच्या नळ पाणीपुरवठा योजनेपर्यंतच्या एक्स्प्रेस लाईनकरिता सात वीज खांबांना मंजुरी मिळाली आहे. नगर परिषदेच्या या नळपाणी पुरवठा योजनेचा कांदलगाव फीडरवरील वीजपुरवठा बदलून तो एक्स्प्रेस लाईनवर टाकण्यात येणार आहे. या कामामुळे ग्रामीण भागातील वीज भारनियमनाच्या फटका, इंदापूरच्या पाणी पुरवठ्यास बसणार नाही.८ एप्रिल रोजी माळवाडी येथील पाणीपुरवठा योजनेस वीजपुरवठा करणारे रोहित्र जळाले होते. तेथे नवीन रोहित्र मिळाले. ते जोडून वीजपुरवठा सुरूही झाला. आणखी एक पर्यायी रोहित्राची मागणी केली होती. ती मंजूर झाली. (वार्ताहर)