शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
3
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
4
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
5
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
6
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
7
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
8
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
9
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
10
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
11
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
12
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
13
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
14
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
15
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
16
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
17
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
18
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार
19
स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा आणि द्या देशभक्तीच्या शुभेच्छा!
20
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...

मानवी जीवनामध्ये नामस्मरणाला मोठे महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 00:57 IST

तुलसीजी भार्गवमहाराज : श्रीमद्भागवत कथा महोत्सव

दौंड : मानवी जीवनात नामस्मरणाला अत्यंत महत्त्व असून, नामस्मरणाने दुष्ट विचारांचा प्रभाव मनावर होत नाही. सदैैव भगवंताचे नामस्मरण केल्याने सर्व मनोवांच्छित इच्छा पूर्ण होऊ शकतात, असे मत श्रीमती तुलसीजी भार्गव महाराज यांनी व्यक्त केले.

दौंड येथे श्रीयोग वेदांत सेवा समितीच्या वतीने आयोजित श्रीमद्भागवत कथा महोत्सव आयोजित केला आहे. पहिल्याच दिवशी कथा महोत्सवाला मोठी गर्दी होती. आजच्या कथेत ‘श्री गणेशजी-श्री भगवान वेदव्यास दर्शन’ यांचा जिवंत देखावा दाखविण्यात आला. भगवंताच्या नामस्मरणात खूप मोठी ताकद असून नामस्मरणाने एकाग्रता वाढते, चित्त शुद्ध होते, वाचासिद्धी प्राप्त होऊ शकते. परिणामी मन कायम आनंदी राहत असून, मानवाला सद्बुद्धी प्राप्त होऊन मनुष्य आपले जीवन सफल करू शकतो, असे मत या वेळी तुलसीजी भार्गव यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहरातून सवाद्य मंगलकलश यात्रा काढण्यात आली. त्यानंतर तुलसीजी भार्गव महाराज यांच्या हस्ते श्रीमद्भागवतचे पूजन करण्यात आले. येथील वर्षा मंगल गार्डन कार्यालयात दररोज दुपारी ४ ते सायंकाळी ७ या दरम्यान हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

जन्म-मरणापासून मुक्त व्हावेतुलसीजी भार्गव महाराज समधुर अमृतमय वाणीतून भक्तांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, मानवाने सत्प्रवृतीचे नेहमीच आचरण करावे. आयुष्यात ज्ञानोपासना करुन जीवनाचे सार्थक करावे आणि जन्म-मरणापासून मुक्त व्हावे, असा मौल्यवान संदेश या वेळी त्यांनी दिला.

टॅग्स :Puneपुणे