शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी परिस्थितीत हाताला नाही काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 01:29 IST

शेतकरी हतबल : दुष्काळ जाहीर करूनही उपाययोजना नाही

कान्हूरमेसाई : शिरूर तालुक्यातील कान्हूरमेसाई व परिसरात कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळीस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकरी आणि कष्टकº्यांच्या हातात मात्र अजूनही काम पडलेले नाही. कान्हूरमेसाई पाबळ तसेच या परिसरातील १२ गावांत यावर्षी पाऊस न झाल्याने शेतकº्यांचे आर्थिक चित्र पूर्णपणे कोलमडले आहे.

मजुरांच्या हाताला काम नाही, त्यामुळे त्यांच्यावरही शेतकऱ्याप्रमाणे हतबल होण्याची वेळ आली आहे. यंदा परतीच्या पावसानेदेखील हुलकावणी दिल्याने शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याचे संकट वाढले आहे. त्यामुळे २०१८ हे वर्ष अतिशय निराशाजनक ठरत आहे . सन २०१९ या वर्षाला सुरवात होत असताना जानेवारी ते जुलै दरम्यान भीषण जलसंकट राहणार आहे . त्यामुळे ग्रामस्थांपूढे पिण्याच्या पाण्याचे संकट आहे . गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कठीण होणार आहे. दुष्काळ जाहीर झाला पण हातात काय? यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने शासनाने तालुका दुष्काळी घोषित केला. मात्र, महागडी बियाणे वापरुन लागवड केलेला कांद्याला भाव नाही. त्यामुळे शेतीचा खर्च देखील निघाला नाही. उसावर हुमणीचे आक्रमण झाले आहे . विधानसभेचे माजी अध्यक्ष ,आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दुष्काळग्रस्त भागाची पहाणी देखील केली. त्यामुळे परिसरातील शेतकरी व मजूर वर्गाच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु शेतकºयांच्या पदरी काय पडणार हा प्रश्न कायम आहे . त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.शासनाकडून शेतकºयांच्या अपेक्षाकान्हूरमेसाई परिसरात यावर्षी पाऊस न झाल्याने उत्पन्नात घट झाली.शेतकºयांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा वाढणार आहे. त्यामुळे शासनाने शेतसारा पूर्ण माफ करावाकर्जमाफीपासून वंचित शेतकºयांना कर्ज माफ करावे.मजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी रोहयोची कामे सुरू करावी. 

टॅग्स :Puneपुणे