शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

‘युती होईल असे सध्याचे चित्र नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 04:53 IST

भाजप-सेनेने एकत्र यावे अशी माझी इच्छा आहे.

पुणे : भाजप-सेनेने एकत्र यावे अशी माझी इच्छा आहे. दोन्ही पक्ष एकत्र आले तर इतरांचा टिकाव लागत नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र सध्या दोन्ही पक्ष विरोधी पक्षांसारखे वागत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांत दोन्ही पक्ष एकत्र येऊन लढतील, असे चित्र दिसत नाही, असे सांगत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी युतीबाबत साशंकता व्यक्त केली.युतीमध्ये असूनही भाजपचा एककल्ली कारभार चालू आहे आणि सेना विरोधी पक्षाच्या खुर्चीत बसली असल्यासारखी वागत आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ प्रतिनिधीनीने जोशी यांच्याशी संवाद साधला. आगामी निवडणुकांमध्ये भाजप-सेना एकत्र येण्याची काही चिन्हे दिसतात का, याविषयी विचारले असता त्यांनी दोन्ही पक्षांकडून युतीबाबत कोणतेही सकारात्मक संकेत दिलेले नसल्याचे सांगितले.ज्या काळात मी सेनेचा मुख्यमंत्री होतो किंवा लोकसभेचा अध्यक्ष होतो त्यावेळी भाजप-सेनेमध्ये युती होती. आज युतीबाबत दोन्ही पक्षांकडून संमती मिळत नाही. मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीने सर्वांगीण विकासाच्या गोष्टी करणे आणि सर्व बाबींचा विचार करणे अपेक्षित आहे, असेही जोशी म्हणाले.