शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
4
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
5
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
6
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
7
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
8
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
9
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
10
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
11
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
12
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
13
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
14
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
15
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
16
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
17
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
18
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
19
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीच्या सव्वा लाख जागा रिक्त, प्रवेश प्रक्रिया बंद केली जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 05:47 IST

राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, अमरावती आणि औरंगाबाद या सहा शहरांमध्ये अकरावीच्या सुमारे सव्वालाख जागा अद्याप रिक्त आहेत. प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांची मंगळवारपासून अखेरची फेरी घेऊन प्रवेश प्रक्रिया बंद केली जाणार आहे. मात्र त्यानंतरही रिक्त जागा फारशा कमी होण्याची शक्यता नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

पुणे : राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, अमरावती आणि औरंगाबाद या सहा शहरांमध्ये अकरावीच्या सुमारे सव्वालाख जागा अद्याप रिक्त आहेत. प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांची मंगळवारपासून अखेरची फेरी घेऊन प्रवेश प्रक्रिया बंद केली जाणार आहे. मात्र त्यानंतरही रिक्त जागा फारशा कमी होण्याची शक्यता नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.राज्यात सहा प्रमुख शहरांमध्ये एकाच वेळापत्रकानुसार अकरावीची आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. शिक्षण विभागाने पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, अमरावती आणि औरंगाबाद असे सहा स्वतंत्र विभाग केले आहेत. मुंबईमध्ये सर्वाधिक २ लाख ९७ हजार ३१५ एवढी प्रवेश क्षमता आहे. या सहा विभागांमध्ये एकूण प्रवेशक्षमता ५ लाख ९ हजार ६१० आहे. त्यासाठी ३ लाख ९३ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. सर्वच ठिकाणी उपलब्ध जागांच्या तुलनेत अर्जांची संख्या कमी आहे.प्रवेशाच्या एकूण सात फेºया झाल्या. एकूण अर्जांपैकी ९७ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. केंद्रीय प्रवेशामधून सुमारे ३ लाख ४ हजार, तर कोट्यातून सुमारे ८० हजारविद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे अद्याप १ लाख २४ हजारजागा रिक्त आहेत. त्यापैकी ६६ हजार जागा मुंबईतील आहेत. आठव्या फेरीमध्ये जास्त प्रवेश होण्याची शक्यता नाही. त्यामुळे रिक्त जागांचा आकडा फारसा कमी होण्याची शक्यता नाही.सध्या सुरू असलेल्या आठव्या ‘प्रथम येणाºयास, प्रथम प्राधान्य’ या फेरीसाठी रिक्त जागांची माहिती १८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. १९ ते २५ सप्टेंबर या कालावधीत आॅनलाइन प्रवेश निश्चित करता येणार आहे. ही अखेरची संधी असेल, अशी माहिती केंद्रीय प्रवेश समितीकडून देण्यात आली.