शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

नेहरूंमुळेच देश लोकशाहीप्रधान

By admin | Updated: November 15, 2014 00:08 IST

पं. जवाहरलाल नेहरू यांनी देशात लोकशाहीचे मानदंड प्रस्थापित केले. खरेतर ते हुकूमशहा झाले असते. लोकांची तशी इच्छाही होती; पण ते झाले नाहीत.

पुणो : पं. जवाहरलाल नेहरू यांनी देशात लोकशाहीचे मानदंड प्रस्थापित केले. खरेतर ते हुकूमशहा झाले असते. लोकांची तशी इच्छाही होती; पण ते झाले नाहीत. नेहरू नसते तर हा देश लोकशाहीप्रधान म्हणून अस्तित्वातच आला नसता, असे मत ज्येष्ठ लेखक आणि वैज्ञानिक डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांनी व्यक्त केले.
लोकबोधिनीच्या वतीने नवी पेठ येथील पत्रकार भवनमध्ये ‘स्वतंत्र भारताच्या उभारणीत पं नेहरूंचे योगदान’ या विषयावर डॉ. दाभोलकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी लोकबोधिनीचे अध्यक्ष डॉ. रत्नाकर महाजन उपस्थित होते. 
पं. नेहरूंविषयी आज समाजात चुकीच्या गोष्टी सांगितल्या जात आहेत, हा एकप्रकारे त्यांच्यावर केला जाणारा अन्यायच आहे. देशासाठी योगदान दिलेल्या अशा महापुरुषांवर कोणतेही भाष्य करण्यापूर्वी त्यांना समजावून घेणो आवश्यक आहे, असे सांगून पं. नेहरूंचा राजकीय पट त्यांनी उलगडला. 
पं. नेहरू यांच्याऐवजी सरदार वल्लभभाई पटेल हे देशाचे पंतप्रधान असते, तर देशाचे चित्र काहीसे वेगळे झाले असते, अशी भाषा काही मंडळींकडून आज केली जात आहे. पण, पटेल आणि नेहरू यांची विचारसरणी ही एकच होती. विविध विषयांवर त्यांच्यामध्ये पत्रव्यवहार होत असत, याचे पुरावेही उपलब्ध आहेत, असे दाभोलकर म्हणाले.  
(प्रतिनिधी)
 
हे पटेल यांचे भाग्यच.!
4त्या काळातही नेहरू हे ‘हिटलिस्टवर’ होते, त्यात नवीन काहीच नाही. आज नेहरूंच्या बरोबरीने पटेल यांचे नाव घेतले जात आहे. मात्र, पटेल यांचे नाव घेणा:या संघ आणि हिंदू संघटनांविषयी स्वत: पटेल यांनीच भीती व्यक्त केली होती, अशा संघटना समाजात विष पसरविण्याचे काम करीत आहेत, असे त्यांनी म्हटले होते. असे असूनही पटेल त्यांना आपले वाटत असतील तर हे पटेल यांचे भाग्यच म्हणावे लागेल, असे दाभोलकर म्हणाले.