शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
4
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
5
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
6
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
7
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा सणसणीत टोला
8
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
9
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
10
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
11
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
12
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
13
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
14
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
15
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
16
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
17
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
18
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
19
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
20
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!

नेहरूंमुळेच देश लोकशाहीप्रधान

By admin | Updated: November 15, 2014 00:08 IST

पं. जवाहरलाल नेहरू यांनी देशात लोकशाहीचे मानदंड प्रस्थापित केले. खरेतर ते हुकूमशहा झाले असते. लोकांची तशी इच्छाही होती; पण ते झाले नाहीत.

पुणो : पं. जवाहरलाल नेहरू यांनी देशात लोकशाहीचे मानदंड प्रस्थापित केले. खरेतर ते हुकूमशहा झाले असते. लोकांची तशी इच्छाही होती; पण ते झाले नाहीत. नेहरू नसते तर हा देश लोकशाहीप्रधान म्हणून अस्तित्वातच आला नसता, असे मत ज्येष्ठ लेखक आणि वैज्ञानिक डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांनी व्यक्त केले.
लोकबोधिनीच्या वतीने नवी पेठ येथील पत्रकार भवनमध्ये ‘स्वतंत्र भारताच्या उभारणीत पं नेहरूंचे योगदान’ या विषयावर डॉ. दाभोलकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी लोकबोधिनीचे अध्यक्ष डॉ. रत्नाकर महाजन उपस्थित होते. 
पं. नेहरूंविषयी आज समाजात चुकीच्या गोष्टी सांगितल्या जात आहेत, हा एकप्रकारे त्यांच्यावर केला जाणारा अन्यायच आहे. देशासाठी योगदान दिलेल्या अशा महापुरुषांवर कोणतेही भाष्य करण्यापूर्वी त्यांना समजावून घेणो आवश्यक आहे, असे सांगून पं. नेहरूंचा राजकीय पट त्यांनी उलगडला. 
पं. नेहरू यांच्याऐवजी सरदार वल्लभभाई पटेल हे देशाचे पंतप्रधान असते, तर देशाचे चित्र काहीसे वेगळे झाले असते, अशी भाषा काही मंडळींकडून आज केली जात आहे. पण, पटेल आणि नेहरू यांची विचारसरणी ही एकच होती. विविध विषयांवर त्यांच्यामध्ये पत्रव्यवहार होत असत, याचे पुरावेही उपलब्ध आहेत, असे दाभोलकर म्हणाले.  
(प्रतिनिधी)
 
हे पटेल यांचे भाग्यच.!
4त्या काळातही नेहरू हे ‘हिटलिस्टवर’ होते, त्यात नवीन काहीच नाही. आज नेहरूंच्या बरोबरीने पटेल यांचे नाव घेतले जात आहे. मात्र, पटेल यांचे नाव घेणा:या संघ आणि हिंदू संघटनांविषयी स्वत: पटेल यांनीच भीती व्यक्त केली होती, अशा संघटना समाजात विष पसरविण्याचे काम करीत आहेत, असे त्यांनी म्हटले होते. असे असूनही पटेल त्यांना आपले वाटत असतील तर हे पटेल यांचे भाग्यच म्हणावे लागेल, असे दाभोलकर म्हणाले.