शहरं
Join us  
Trending Stories
1
“NDAत येण्यासाठी उद्धव ठाकरेंचा PM मोदींना अनेक लोकांच्या माध्यमातून मेसेज”; शिंदे गटाचा दावा
2
OMA vs NAM : नामिबियाचा 'सुपर' विजय! ओमानची कडवी झुंज; केवळ ११० धावा पण सामना गाजला
3
Exit Poll सुद्धा 'कन्फ्युज'! महाराष्ट्राचा नेमका कौल असणार तरी काय?
4
Share Market : शेअर बाजाराला 'एक्झिट पोल'चा बूस्टर; सेन्सेक्समध्ये २६०० अंकांपेक्षा अधिक तेजी
5
"EVM मध्ये छेडछाड झाली नाही तर हिमाचलमधील चारही जागा काँग्रेसला मिळतील"
6
जून ते सप्टेंबर ९९टक्के पाऊस; कोकण, नाशिक, पूर्व विदर्भात उत्तम पाऊस होण्याचा अंदाज
7
NAM vs OMA : WHAT A MATCH! ओमानने नामिबियाच्या तोंडचा घास पळवला, Super Over मध्ये निकाल
8
अनेक वर्षे होती सत्ता, पण या राज्यात काँग्रेसला उमेदवारा मिळेनात, ४१ जागांवर केलं सरेंडर
9
लग्नमंडपात पसरली शोककळा; मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात; 13 जणांचा मृत्यू, 15 जखमी
10
मध्यरात्री लपून झाडांची कत्तल केल्याप्रकरणी पाेलिसांकडून पुण्यातील गेरा बिल्डरवर गुन्हा
11
'येऊ कशी तशी मी नांदायला' फेम अभिनेता झाला बाबा, चाहत्यांकडून अभिनंदन
12
आजचे राशीभविष्य: सरकारी लाभ, यश-कीर्ती वृद्धी; पद-प्रतिष्ठा वाढ, सुखकारक दिवस
13
शिव ठाकरे डेझी शाहसोबत करणार लग्न?, अखेर अभिनेत्रीनं सोडलं मौन
14
Godfrey Phillipsचे कार्यकारी संचालक समीर मोदी यांनी आईवरच केला हल्ल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
15
Exit Polls चा परिणाम : आज 'मोदी स्टॉक्स'मध्ये दिसू शकते तेजी, काय म्हणताहेत एक्सपर्ट्स? जाणून घ्या
16
'या' चार राज्यांमध्ये मोठा उलटफेर होणार; भाजप जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता
17
"मला T20 World Cup बघायचाही नाही, जेव्हा मी...", रियान परागचं अनोखं विधान
18
प्रदोष शिवरात्रीचा शुभ संयोग: ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता
19
पंचग्रही अद्भूत शुभ योग: ७ राशींना लाभ, लॉटरीची संधी; राजकारण्यांना यश, इच्छापूर्तीचा काळ!
20
मे महिन्यात देशभरात उष्माघाताचे ४६ बळी; तीन महिन्यांत ५६ मृत्यू, महाराष्ट्रात ११ जण मृत्युमुखी

गरजूंना आरक्षण मिळायलाच हवे

By admin | Published: October 05, 2016 12:53 AM

ज्या समाजाला खरंच आरक्षणाची गरज आहे, अशा गरजवंत समाजाला नक्कीच आरक्षण मिळावे, असे मत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.

पिंपरी : ज्या समाजाला खरंच आरक्षणाची गरज आहे, अशा गरजवंत समाजाला नक्कीच आरक्षण मिळावे, असे मत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र परीट समाज युवा संस्थेच्या वतीने आचार्य अत्रे नाट्यगृहामध्ये झालेल्या परीट (धोबी) आरक्षण परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उपजिल्हाधिकारी संजय कदम, उद्योजक रमाकांत कदम, अ‍ॅड. वीरेंद्र वाघमारे, दीपक सपकाळ, मुख्य संयोजक परीट समाज युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष भालेकर, तुकाराम दळवी, राजाराम रसाळ, संजय पवार, परीट समाजाचे शहराध्यक्ष रामदास जाधव, महिलाध्यक्षा वैशाली राऊत, लाँड्री संघटनेचे शहराध्यक्ष सुनील पवार, विशाल जाधव, बंशी पारडे आदी उपस्थित होते.भालेकर म्हणाले, ‘‘राज्यातील परीट समाज ओबीसीमध्ये गणला जातो. समाजाला १९६०पूर्वीचे अनुसूचित जातीचे आरक्षण मिळावे. २००२मध्ये डॉ. दशरथ भांडे आयोग लागू केल्यास पूर्वीचे अनुसूचित जातीचे आरक्षण मिळेल. यामुळे या परिषदेचे आयोजन केले आहे.’’संजय पवार सूत्रसंचालन केले, हेमंत ननावरे, शशिकांत दळवी, अमोल भालेकर, आनंद दळवी, विजय बुतकर, गजानन राऊत, सचिन कदम यांनी संयोजन केले.