शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
2
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
3
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
4
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
5
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
6
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
7
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
8
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
9
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
10
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
11
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
12
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
14
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
15
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
16
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
17
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
18
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
19
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
20
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी

‘संस्कृतीवर होणारे आघात रोखण्याची आवश्यकता’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:09 IST

पुणे : “आपला देश, देव, धर्म आणि श्रद्धा यांच्यावर परकीय हस्तक जाणीवपूर्व आघात करत आहेत, ते रोखण्याची नितांत गरज ...

पुणे : “आपला देश, देव, धर्म आणि श्रद्धा यांच्यावर

परकीय हस्तक जाणीवपूर्व आघात करत आहेत, ते रोखण्याची

नितांत गरज आहे. त्यासाठी स्वामी विवेकानंद यांनी

सांगितल्याप्रमाणे साधना, सेवा, उपासना आणि देशनिष्ठा यांचा

संस्कार झालेल्या पिढ्या घडवल्या पाहिजेत,” असे प्रतिपादन

ह.भ.प. चारूदत्त आफळे यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘युवा चेतना दिन’ कार्यक्रमात प्रमुख

वक्ते म्हणून ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण

गोखले (निवृत्त), उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे व प्रदीप

नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव

सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे सदस्य व मएसो क्रीडावर्धिनीचे

अध्यक्ष विजय भालेराव, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे,

साहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे आदी यावेळी उपस्थित होते.

“युवकांमध्ये स्वाभाविकपणे चेतना असते, ती टिकवून ठेवण्याची जबाबदारी पालक

आणि शिक्षकांची आहे. मुलांना, काय करू नको हे सांगण्यापेक्षा

त्यांनी नेमके काय केले पाहिजे हे सांगितले पाहिजे.

नकारात्मक विचार देण्यापेक्षा सकारात्मकता शिकविण्याची

गरज आहे. स्वामी विवेकानंदांना लहानपणी असलेले घोडागाडीच्या गाडीवानाचे

आकर्षण लक्षात घेऊन त्यांच्या वडिलांनी, भगवान

श्रीकृष्णासारखा सारथी होण्याचा आदर्श त्यांच्यासमोर ठेवला

होता. रामकृष्ण परमहंस यांनी देखील साधनेबरोबरच

त्यांच्या आवडीचे खेळ सुरू ठेवायला त्यांना सांगितले होते. अशा

शिकवणुकीमुळे देशातल्या हजारो युवकांना प्रेरणा देणारे स्वामी

विवेकानंद घडले,” असे आफळे म्हणाले.

एअर मार्शल गोखले (निवृत्त) यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, स्वामी

विवेकानंदांनी अनेक संस्थानांमध्ये विखुरलेल्या आपल्या देशाची

नाळ जोडली. ते भारताचे सांस्कृतिक राजदूत होते. राजीव सहस्रबुद्धे

यांनी प्रास्ताविक केले. मिनोती दामले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ व्हनकटे यांनी आभार मानले.