शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

Mutha Canal : अाश्वासने गेली हवेत विरुन अन पुढारी अाता नाॅट रिचेबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 18:58 IST

मुठा कालवा फुटून घरे जमीनदाेस्त झालेल्यांना अजून सरकारी मदत मिळाली नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे अाहे.

पुणे : दाेन अाठवडे उलटून गेले असले तरी दांडेकर पूल वसाहतीतील नागरिक सरकारी मदतीच्या प्रतिक्षेत अाहेत. मुठा कालवा दुर्घटना घडल्यानंतर सरकारकडून माेठ माेठी अाश्वासने देण्यात अाली, घरांचे पंचनामे करण्यात अाले परंतु निधी काही मिळाला नाही, असा अाराेप येथील रहिवासी करत अाहेत. ज्यांची घरं या दुर्घटनेत जमीनदाेस्त झाली ते राेज अापल्या घराकडे हताश हाेऊन पाहत बसतात. घर नाही त्यामुळे कामावर जाता येत नाही, अाणि कामावर नाही म्हंटल्यावर राेजगार नाही. अशा कात्रीत सध्या येथील रहिवासी सापडले अाहेत. घटना घडल्यानंतर काही दिवस नेते मंडळींनी भेटी दिल्या. सध्या मात्र हे पुढारी नाॅट रिचेबल असल्याचे रहिवाशांनी लाेकमतशी बाेलताना सांगितले. 

    27 सप्टेंबरला मुठा कालवा फुटून त्याचे पाणी दांडेकर पूल वसाहतीत शिरले. त्यामुळे शेकडाे नागरिक क्षणार्धात बेघर झाले. मुख्यमंत्र्यांनी या नागरिकांना पाच काेटीची मदत तात्काळ जाहीर केली हाेती. तसेच महापालिकेकडून सुद्धा मदतीचे अाश्वासन देण्यात अाले हाेते. परंतु अाता दाेन अाठवडे उलटून गेले असले तरी मदत मिळाली नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे अाहे. पालिकेने या नागरिकांची साेय सर्जेराव साळवे प्राथमिक विद्यालयात केली अाहे. परंतु किती दिवस त्या शाळेत राहणार असा प्रश्न येथील नागरिक विचारतायेत. त्यांना त्यांचे घर पुन्हा हवे अाहे. घरच राहिलं नसल्याने मुलांच्या शाळेचा प्रश्न सुद्धा निर्माण झाला अाहे. सध्या हे लाेक येथील बुद्ध विहार तसेच समाज मंदिरात राहत अाहेत. परंतु अंगावर घालण्यासाठी कपड्याशिवाय त्यांच्याकडे काहीच नसल्याने अाता जगायचे कसे असा प्रश्न त्यांना सतवात अाहे. पडक्या घराकडे बघत बसण्याशिवाय कुठलाही पर्याय त्यांच्याकडे अाता उरलेला नाही. शासनाने पैशांएेवजी घर द्यावे ही त्यांची मागणी अजूनही कायम अाहे. 

    येथे राहणारे सचिन दिवटे म्हणाले, दाेन अाठवडे झाले तरी सरकारची कुठलिही मदत अाम्हाला मिळाली नाही. अामच्याकडे काहीच उरले नाही. काही संस्था कपडे देत अाहेत, त्यामुळे केवळ अंगावर घालण्यासाठी कपडे अापच्याकडे अाहेत. घर नसल्याने कामावर जाणे शक्य नाही, त्यामुळे राेजगार नाही. पडक्या घराकडे हताश हाेऊन बघण्याशिवाय अामच्याकडे पर्याय नाही. सरकारने अाम्हाला घर बांधून द्यायला हवे. 

    हनिफ पटेल म्हणाले, घर नसल्याने येथील बुद्ध विहारात अाणि समाज मंदिरात अाम्ही राहताे. घर कधी परत मिळेल माहित नाही. सर्वांची अवस्था बिकट अाहे. स्त्रीयांच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा निर्माण झाला अाहे. सरकारने अामच्याकडे लक्ष द्यायला हवे.  

टॅग्स :mula muthaमुळा मुठाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाState Governmentराज्य सरकार