शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
4
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
5
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
6
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
7
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
8
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
9
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
10
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
11
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
12
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
13
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
14
VIDEO: टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना Skin Care Routine संदर्भातील प्रश्न
15
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
16
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
17
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
18
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
19
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
20
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी

नगर नियोजनाकडे सर्वाधिक दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 05:44 IST

शहरीकरण, स्थलांतर होत असताना नगर नियोजनाकडे सर्वाधिक दुर्लक्ष करण्यात आले.

पुणे : शहरीकरण, स्थलांतर होत असताना नगर नियोजनाकडे सर्वाधिक दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे शहरे बकाल झाली आहेत. त्यासाठी आपल्याकडे कुशल मनुष्यबळ आहे का? यापुढील काळात नगर नियोजनाचा विचार करताना पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केले.सतीश मिसाळ एज्युकेशनल फाउंडेशनच्या ब्रिक ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्सच्या पहिल्या पदवी प्रदान समारंभात फडणवीस बोलत होते.ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, महापौर मुक्ता टिळक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, संस्थेच्या विश्वस्त अध्यक्ष व आमदार माधुरी मिसाळ, व्यासपीठावर उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, एकीकडे उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत असताना, देश उभारणीत ते योगदान देऊ शकतात का, याचा विचार करणे आवश्यक आहे.कुशल मनुष्यबळ नसल्यासहा विकास टिकवू शकणार नाही. आपण ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’च्या टप्प्यावर आहोत.>सातच्या आत घरात...पंकजा मुंडे म्हणाल्या, पुर्वी मुलींसाठी ‘सातच्या आत घरात’ची व्याख्या सायंकाळसाठी होती. आता ते सकाळचे सात झाले आहेत. खूप संधी निर्माण झाल्या आहेत. खूप आव्हाने आहेत, त्याला सामोरे जायला हवे.