शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

नगर नियोजनाकडे सर्वाधिक दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 05:44 IST

शहरीकरण, स्थलांतर होत असताना नगर नियोजनाकडे सर्वाधिक दुर्लक्ष करण्यात आले.

पुणे : शहरीकरण, स्थलांतर होत असताना नगर नियोजनाकडे सर्वाधिक दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे शहरे बकाल झाली आहेत. त्यासाठी आपल्याकडे कुशल मनुष्यबळ आहे का? यापुढील काळात नगर नियोजनाचा विचार करताना पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केले.सतीश मिसाळ एज्युकेशनल फाउंडेशनच्या ब्रिक ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्सच्या पहिल्या पदवी प्रदान समारंभात फडणवीस बोलत होते.ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, महापौर मुक्ता टिळक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, संस्थेच्या विश्वस्त अध्यक्ष व आमदार माधुरी मिसाळ, व्यासपीठावर उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, एकीकडे उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत असताना, देश उभारणीत ते योगदान देऊ शकतात का, याचा विचार करणे आवश्यक आहे.कुशल मनुष्यबळ नसल्यासहा विकास टिकवू शकणार नाही. आपण ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’च्या टप्प्यावर आहोत.>सातच्या आत घरात...पंकजा मुंडे म्हणाल्या, पुर्वी मुलींसाठी ‘सातच्या आत घरात’ची व्याख्या सायंकाळसाठी होती. आता ते सकाळचे सात झाले आहेत. खूप संधी निर्माण झाल्या आहेत. खूप आव्हाने आहेत, त्याला सामोरे जायला हवे.