शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

नगर नियोजनाकडे सर्वाधिक दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 05:44 IST

शहरीकरण, स्थलांतर होत असताना नगर नियोजनाकडे सर्वाधिक दुर्लक्ष करण्यात आले.

पुणे : शहरीकरण, स्थलांतर होत असताना नगर नियोजनाकडे सर्वाधिक दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे शहरे बकाल झाली आहेत. त्यासाठी आपल्याकडे कुशल मनुष्यबळ आहे का? यापुढील काळात नगर नियोजनाचा विचार करताना पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केले.सतीश मिसाळ एज्युकेशनल फाउंडेशनच्या ब्रिक ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्सच्या पहिल्या पदवी प्रदान समारंभात फडणवीस बोलत होते.ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, महापौर मुक्ता टिळक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, संस्थेच्या विश्वस्त अध्यक्ष व आमदार माधुरी मिसाळ, व्यासपीठावर उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, एकीकडे उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत असताना, देश उभारणीत ते योगदान देऊ शकतात का, याचा विचार करणे आवश्यक आहे.कुशल मनुष्यबळ नसल्यासहा विकास टिकवू शकणार नाही. आपण ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’च्या टप्प्यावर आहोत.>सातच्या आत घरात...पंकजा मुंडे म्हणाल्या, पुर्वी मुलींसाठी ‘सातच्या आत घरात’ची व्याख्या सायंकाळसाठी होती. आता ते सकाळचे सात झाले आहेत. खूप संधी निर्माण झाल्या आहेत. खूप आव्हाने आहेत, त्याला सामोरे जायला हवे.