शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

Pune Crime: तुमच्या नंबरवर मनी लॉन्ड्रिंग; महिलेला १७ लाखांनी गंडविले

By भाग्यश्री गिलडा | Updated: February 22, 2024 15:21 IST

याप्रकरणी औंध परिसरात राहणाऱ्या एका ५२ वर्षीय महिलेने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे....

पुणे : बेकायदेशीर कॉल्स तसेच मनी लॉन्ड्रिंगमध्ये तुमचा मोबाइल क्रमांक वापरला जात आहे, अशी भीती दाखवून महिलेची फसवणूक केली. याप्रकरणी औंध परिसरात राहणाऱ्या एका ५२ वर्षीय महिलेने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार दि. १३ नोव्हेंबर २०२३ रोजी घडला आहे.

अधिक माहितीनुसार, फिर्यादी महिलेला अनोळखी क्रमांकावरून फोन येऊन ट्राय संस्थेतून कीर्ती बोलत असल्याचे भासवले. तुमचा आधार कार्ड आणि मोबाइल क्रमांक बेकायदेशीर कामात तसेच मनी लॉन्ड्रिंगमध्ये वापरले जात आहे, असे सांगून फिर्यादी महिलेला भीती दाखवली. याबाबत मुंबई येथील भायखळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, असे सांगून फोन ठेवला. पुन्हा दुसऱ्या मोबाइल क्रमांकावरून फोन करून भायखळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप राव आणि सीबीआय ऑफिसर बोलत असल्याचे भासवले.

स्काइप अप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगून तुमचे कॅनरा बँकेचे खाते फ्रीझ केले आहे, असे सांगितले. खात्याची माहिती घेऊन त्यातून १७ लाख २९ हजार रुपये परस्पर ट्रान्स्फर करून घेतले. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक युवराज नांद्रे करत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड