शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

मोदी सरकारने ‘अच्छे दिन’चे गाजर लोकांना दाखविले - शांता रानडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 03:49 IST

मोदी सरकारने लोकांना अच्छे दिनचे गाजर दाखवले आहे. सरकारचे हिंदुत्ववादाच्या नावाखाली अनेक उद्योग सुरू आहेत. त्या विरोधात विविध संघटनांनी आवाज उठविला आहे.

पुणे : मोदी सरकारने लोकांना अच्छे दिनचे गाजर दाखवले आहे. सरकारचे हिंदुत्ववादाच्या नावाखाली अनेक उद्योग सुरू आहेत. त्या विरोधात विविध संघटनांनी आवाज उठविला आहे. परंतु एखादी चळवळ लोकांमध्ये जाते तेव्हा परिवर्तन नक्कीच होते. याचा अनुभव आम्ही घेतला आहे, असे मत ज्येष्ठ साम्यवादी कार्यकर्त्या शांता रानडे यांनी येथे व्यक्त केले.स्त्रियांवर होणारे अत्याचार, त्या संदर्भातील कायदे, सध्याची व्यवस्था, न्यायव्यवस्था आदी विषयांवर चर्चा करण्यासाठी व याबाबत सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी देशातील विविध संघटनाच्या वतीने पुण्यात दोन दिवसांचे अखिल भारतीय समाजवादी महिला संमेलन आयोजित केले होते. संमेलनाचा समारोप रानडे यांच्या हस्ते झाला.सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे, जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वय सुनीती सु. र., जनमुक्ती संघर्ष वाहिनीच्या रजिया पटेल, एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या मनीषा गुप्ते, लोकायतच्या अलका जोशी उपस्थित होते. रानडे म्हणाल्या, आम्ही देशाची स्वातंत्र्य चळवळ, मुबंईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो की गोवा मुक्ती संग्राम सारखे अनेक अच्छे दिन पाहिले आहेत. १९४७ च्या फाळणीदरम्यान संघ परिवाराच्या वतीने हिंदुत्ववादाचा अजेंडा पुढे आणण्याचा मोठा प्रयत्न झाला. परंतु महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर या संघटनेवर काही काळ निर्बंध आल्याने त्यांच्या कारवाया थांबल्या. परंतु, चार-पाच वर्षांपासून देशात सर्वत्र हिंदुत्ववादाची लाट आली आहे. या विरोधात सर्वसामान्य जनता आता एकत्र येत असून, लवकरच परिवर्तन होईल, अशी अशा रानडे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :GovernmentसरकारNarendra Modiनरेंद्र मोदी