शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मोदी सरकारने ‘अच्छे दिन’चे गाजर लोकांना दाखविले - शांता रानडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 03:49 IST

मोदी सरकारने लोकांना अच्छे दिनचे गाजर दाखवले आहे. सरकारचे हिंदुत्ववादाच्या नावाखाली अनेक उद्योग सुरू आहेत. त्या विरोधात विविध संघटनांनी आवाज उठविला आहे.

पुणे : मोदी सरकारने लोकांना अच्छे दिनचे गाजर दाखवले आहे. सरकारचे हिंदुत्ववादाच्या नावाखाली अनेक उद्योग सुरू आहेत. त्या विरोधात विविध संघटनांनी आवाज उठविला आहे. परंतु एखादी चळवळ लोकांमध्ये जाते तेव्हा परिवर्तन नक्कीच होते. याचा अनुभव आम्ही घेतला आहे, असे मत ज्येष्ठ साम्यवादी कार्यकर्त्या शांता रानडे यांनी येथे व्यक्त केले.स्त्रियांवर होणारे अत्याचार, त्या संदर्भातील कायदे, सध्याची व्यवस्था, न्यायव्यवस्था आदी विषयांवर चर्चा करण्यासाठी व याबाबत सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी देशातील विविध संघटनाच्या वतीने पुण्यात दोन दिवसांचे अखिल भारतीय समाजवादी महिला संमेलन आयोजित केले होते. संमेलनाचा समारोप रानडे यांच्या हस्ते झाला.सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे, जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वय सुनीती सु. र., जनमुक्ती संघर्ष वाहिनीच्या रजिया पटेल, एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या मनीषा गुप्ते, लोकायतच्या अलका जोशी उपस्थित होते. रानडे म्हणाल्या, आम्ही देशाची स्वातंत्र्य चळवळ, मुबंईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो की गोवा मुक्ती संग्राम सारखे अनेक अच्छे दिन पाहिले आहेत. १९४७ च्या फाळणीदरम्यान संघ परिवाराच्या वतीने हिंदुत्ववादाचा अजेंडा पुढे आणण्याचा मोठा प्रयत्न झाला. परंतु महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर या संघटनेवर काही काळ निर्बंध आल्याने त्यांच्या कारवाया थांबल्या. परंतु, चार-पाच वर्षांपासून देशात सर्वत्र हिंदुत्ववादाची लाट आली आहे. या विरोधात सर्वसामान्य जनता आता एकत्र येत असून, लवकरच परिवर्तन होईल, अशी अशा रानडे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :GovernmentसरकारNarendra Modiनरेंद्र मोदी