शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

मोदी सरकारने ‘अच्छे दिन’चे गाजर लोकांना दाखविले - शांता रानडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 03:49 IST

मोदी सरकारने लोकांना अच्छे दिनचे गाजर दाखवले आहे. सरकारचे हिंदुत्ववादाच्या नावाखाली अनेक उद्योग सुरू आहेत. त्या विरोधात विविध संघटनांनी आवाज उठविला आहे.

पुणे : मोदी सरकारने लोकांना अच्छे दिनचे गाजर दाखवले आहे. सरकारचे हिंदुत्ववादाच्या नावाखाली अनेक उद्योग सुरू आहेत. त्या विरोधात विविध संघटनांनी आवाज उठविला आहे. परंतु एखादी चळवळ लोकांमध्ये जाते तेव्हा परिवर्तन नक्कीच होते. याचा अनुभव आम्ही घेतला आहे, असे मत ज्येष्ठ साम्यवादी कार्यकर्त्या शांता रानडे यांनी येथे व्यक्त केले.स्त्रियांवर होणारे अत्याचार, त्या संदर्भातील कायदे, सध्याची व्यवस्था, न्यायव्यवस्था आदी विषयांवर चर्चा करण्यासाठी व याबाबत सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी देशातील विविध संघटनाच्या वतीने पुण्यात दोन दिवसांचे अखिल भारतीय समाजवादी महिला संमेलन आयोजित केले होते. संमेलनाचा समारोप रानडे यांच्या हस्ते झाला.सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे, जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वय सुनीती सु. र., जनमुक्ती संघर्ष वाहिनीच्या रजिया पटेल, एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या मनीषा गुप्ते, लोकायतच्या अलका जोशी उपस्थित होते. रानडे म्हणाल्या, आम्ही देशाची स्वातंत्र्य चळवळ, मुबंईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो की गोवा मुक्ती संग्राम सारखे अनेक अच्छे दिन पाहिले आहेत. १९४७ च्या फाळणीदरम्यान संघ परिवाराच्या वतीने हिंदुत्ववादाचा अजेंडा पुढे आणण्याचा मोठा प्रयत्न झाला. परंतु महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर या संघटनेवर काही काळ निर्बंध आल्याने त्यांच्या कारवाया थांबल्या. परंतु, चार-पाच वर्षांपासून देशात सर्वत्र हिंदुत्ववादाची लाट आली आहे. या विरोधात सर्वसामान्य जनता आता एकत्र येत असून, लवकरच परिवर्तन होईल, अशी अशा रानडे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :GovernmentसरकारNarendra Modiनरेंद्र मोदी