शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
5
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
6
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
7
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
8
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
9
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
11
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
12
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
13
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
14
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
15
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
16
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
17
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
18
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
19
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
20
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

संमेलनात साहित्य, संस्कृतीची थट्टा

By admin | Updated: October 12, 2016 03:03 IST

‘साहित्य संमेलनांमध्ये केवळ बडेजावपणा, ऐश्वर्याचे प्रदर्शन केले जाते. त्यातून साहित्य, संस्कृतीची थट्टा केली जाते. त्यामुळे मी संमेलनांकडे फिरकणारही नाही

पुणे : ‘साहित्य संमेलनांमध्ये केवळ बडेजावपणा, ऐश्वर्याचे प्रदर्शन केले जाते. त्यातून साहित्य, संस्कृतीची थट्टा केली जाते. त्यामुळे मी संमेलनांकडे फिरकणारही नाही. आधी भालचंद्र नेमाडेंना अध्यक्ष करा; मग मी विचार करेन. नेमाडे कदापि संमेलनात येणार नाहीत. त्यामुळे माझा प्रश्नच उद्भवत नाही’, अशी टिपण्णी ‘ताम्रपट’कार ज्येष्ठ लेखक रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केली.पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, ‘साहित्य संमेलनांमध्ये ग्रंथप्रदर्शनांमधून कोट्यवधींची उलाढाल होते, हे मोठे बळ आहे; मात्र लेखकांच्या मागण्या अचंबित करणाऱ्या असतात. या मागण्या पूर्ण करून, त्यांचे योगदान काय असते,’ असा सवाल करीत, ‘लेखकांचा खर्च प्रकाशकांनी करायला हवा. संयोजकांनी खर्च करण्याचे कारण नाही; पण सध्याचे संयोजक सधन आहेत’, असे टीकास्त्र पठारे यांनी सोडले. ‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे सर्व निकष पूर्ण झाले आहेत. हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे असल्याने आता केवळ हा राजकीय इच्छाशक्तीचा मुद्दा आहे,’ असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)