शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

हिंजवडीतील समस्यांबाबत मुंबईत बैठक; गिरीष बापट, सुभाष देसाई, सौरभ राव राहणार उपस्थित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 14:55 IST

हिंजवडी येथील वाहतूककोंडी तसेच अन्य समस्यांबाबत मुंबईत मंत्रालयात गुरूवारी (दि. ७) बैठक होत आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांनी यासाठी पुढाकार घेतला असून उद्योगमंत्री सुभाष देसाई हेही यावेळी उपस्थित असणार आहे.

ठळक मुद्देबापट यांनी यापूर्वीही या विषयावर स्थानिक अधिकाऱ्यांची घेतली होती बैठकस्थानिक कंपन्यांच्या प्रमुखांनी याबाबत वारंवार केल्या आहेत तक्रारी

पुणे : हिंजवडी येथील वाहतूककोंडी तसेच अन्य समस्यांबाबत मुंबईत मंत्रालयात गुरूवारी (दि. ७) बैठक होत आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांनी यासाठी पुढाकार घेतला असून उद्योगमंत्री सुभाष देसाई हेही यावेळी उपस्थित असणार आहे. जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यासह सर्व संबधितांना या बैठकीसाठी मुंबईत बोलावण्यात आले आहे.हिंजवडी या आयटी पार्कमध्ये जाणाऱ्या रस्त्यांवर रोज वाहतुकीची कोंडी होत असते. स्थानिक कंपन्यांच्या प्रमुखांनी याबाबत वारंवार तक्रारी केल्या आहेत. त्यांच्या कर्मचाऱ्यांना याचा त्रास होत आहे. बापट यांनी यापूर्वीही या विषयावर स्थानिक अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यावेळी रस्ता रुंदीकरण, सुरक्षा व्यवस्था, वाहनतळ, घनकचरा व्यवस्थापन अशा अनेक गोष्टींवर चर्चा झाली. या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी व स्थानिक अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या.रस्ते रुंदीकरण, उड्डाणपूल, पर्यायी रस्ते असे काही विषय राज्य सरकारशी, विशेषत: उद्योग विभागाशी संबधित आहेत. तसेच रुंदीकरणात बाधित होणाऱ्यांना नुकसान भरपाई असेही काही विषय राज्य सरकारशी संबंधित आहेत. त्यामुळे बापट यांनी उद्या मंत्रालयात बैठक आयोजित केली आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही या बैठकीला संमती दर्शवली असून विधानपरिषदेसाठी मतदान होत असतानाही बापट यांनी ही बैठक आयोजित केली आहे.

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाईgirish bapatगिरीष बापटsaurabh raoसौरभ राव