शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सराइतावर गोळीबार करणारे जेरबंद

By admin | Updated: April 1, 2017 02:38 IST

शरद मोहोळ टोळीचे काम करीत नाही तसेच पूर्वीच्या भांडणामधून सराईत गुन्हेगारावर गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या

पुणे : शरद मोहोळ टोळीचे काम करीत नाही तसेच पूर्वीच्या भांडणामधून सराईत गुन्हेगारावर गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने दोघा जणांना बारा तासांच्या आत अटक केली आहे. त्यांच्याकडून बेकायदा पिस्तूल जप्त करण्यात आले असून, हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती उपायुक्त पी. आर. पाटील आणि सहायक आयुक्त सुरेश भोसले यांनी दिली. बाबूलाल लक्ष्मण मोहोळ (वय ४०, रा. गणेशनगर, एरंडवणा, कोथरूड), सचिन ऊर्फ बाळू विठ्ठल सोनवणे (वय ३०, रा. गोळे आळी, पिरंगुट, मुळशी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपींनी निखिल अंकुश गिरी (वय २६, रा. गणेशनगर, ओटा वसाहत, कोथरूड) याच्यावर गोळीबार केला होता. बाबूलाल आणि निखिल हे दोघेही पूर्वीचे एकमेकांचे मित्र आहेत. कुख्यात शरद मोहोळ टोळीसाठी ते काम करतात. आरोपी बाबूलाल आणि निखिल यांच्यामध्ये काही महिन्यांपूर्वी भांडणे झाली होती. त्या वेळी आरोपीने त्याला धडा शिकवण्याची धमकी दिली होती. मोहोळ याच्या सांगण्यावरून सोनवणेने गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास निखिलवर गोळीबार केला होता. ही गोळी त्याच्या पोटामध्ये घुसून आरपार गेली होती. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळावरुन पसार झालेले आरोपी पुरंदर तालुक्यातील नायगाव येथे मित्राकडे लपून बसल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक नितीन भोसले पाटील यांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार, उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक नितीन भोसले पाटील, सहायक निरीक्षक धनंजय कापरे, उपनिरीक्षक दिनेश पाटील, प्रकाश लोखंडे, श्रीकांत वाघवले, इरफान मोमीन, मोहन येलपले, संभाजी भोईटे, शशिकांत शिंदे, रवींद्र कदम, रिजवान जिनेडी, मेहबूब मोकाशी, तुषार खडके, सुधाकर माने, सुभाष पिंगळे, अशोक माने, प्रशांत गायकवाड यांच्या पथकाने छापा टाकून आरोपींना जेरबंद केले.(प्रतिनिधी)