शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

मारेक-यांना राजाश्रय मिळाल्यानेच पकडणे अवघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 06:33 IST

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेक-यांना सरकार पकडेल, ही आशा व्यर्थ आहे.

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेक-यांना सरकार पकडेल, ही आशा व्यर्थ आहे. आम्हांला पोलीस इकडून जा, तिकडून जा, असे नियम दाखवितात, मात्र मारेकºयांना पकडू शकत नाहीत. त्यांना राजाश्रय मिळाल्यानेच पकडणे अवघड असल्याची भावना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी व्यक्त केली.अंनिसच्यावतीने प्रत्येक महिन्याच्या २० तारखेला डॉ. दाभोलकर, पानसरे यांच्या मारेकºयांना सरकारने पकडावे, यासाठी निर्दशने केली जातात. मंगळवारी झालेल्या निर्दशनांमध्ये बाबा आढाव, दिग्दर्शक अतुल पेठे, पुणे मनपा कामगार संघटनेचे अध्यक्ष उदय भट, अंनिसचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख, दीपक गिरमे, शहर अध्यक्ष श्रीपाल ललवाणी, जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधाव, शांताबाई रानडे आदी उपस्थित होते.सध्या विरोधकांचे आवाज संपविण्याचे कारस्थान सुरूआहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा प्रकार अघोषित आणीबाणीचआहे याविरोधात सगळयांनी एकत्र यायला हवे, असे आवाहन बाबा आढाव यांनी केले.