शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
3
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
4
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
5
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
6
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
7
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
8
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
9
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
10
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
12
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
13
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
14
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
15
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
16
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
17
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
18
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
19
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
20
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय

ग्रामीण भागामुळे मराठी टिकून

By admin | Updated: June 13, 2015 22:36 IST

कोणतेही मूलभूत ज्ञान मातृभाषेतूनच होत असते. इंग्रजी भाषेत शिकण्याच्या आग्रहामुळे नवीन पिढीत मराठी वाचक तयार होत नाहीत.

सासवड : कोणतेही मूलभूत ज्ञान मातृभाषेतूनच होत असते. इंग्रजी भाषेत शिकण्याच्या आग्रहामुळे नवीन पिढीत मराठी वाचक तयार होत नाहीत. यासाठी लेखकांनी असिधाराव्रत स्वीकारले पाहिजे. मराठी भाषा टिकवली पाहिजे व हे काम ग्रामीण भागातच होऊ शकते. ग्रामीण भागामुळेच मराठी टिकून आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ़ रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केले़ आचार्य अत्रे प्रतिष्ठान, महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखेच्या वतीने आ. अत्रे यांच्या ४६व्या स्मृतिदिनानिमित्त साहित्य, पत्रकार व कला क्षेत्रातील मान्यवरांना अत्रे पुरस्काराने गौरवण्यात आले. डॉ. रंगनाथ पठारे यांना साहित्यिक, सुरेशचंद्र भटेवरा यांना पत्रकारिता, वैभव मंगले यांना कलाकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. साहित्य परिषदेचे सासवड शाखेचे अध्यक्ष व समाजभूषण रावसाहेब पवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते अध्यक्षस्थानी होते. वैभव मांगले यांनी मराठीच्या बोली भाषेकडे शहरी कलाकारांचे दुर्लक्ष होत आहे, असे सांगून कोणत्याही माणसाच्या मनात दु:ख, वेदना असतील तर तो काम मनापासून करतो, असे सांगितले. विजय कोलते यांनी पुरस्कारार्थींचा परिचय करून दिला. सुनील महाजन, उल्हास पवार, रावसाहेब पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. शांताराम पोमण यांनी सूत्रसंचालन केले. हनुमंत चाचर यांनी आभार मानले. कार्यक्रमास गौरी कुंजीर, सुहास लांडगे, संजय ग. जगताप, तानाजी कोलते, गौरव कोलते, वसंत ताकवले, दशरथ ठवाळ, सुदाम इंगळे, नगरसेवक डॉ. राजेश दळवी, दशरथ यादव, अरुण जगताप, अण्णा खाडे, जयसाहेब पुरंदरे, बंडूकाका जगताप, महेश जगताप उपस्थित होते. (वार्ताहर)