शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पुण्यातील मार्केट यार्डामध्ये आंबा दाखल, कर्नाटक हापूसच्या 2 डझनच्या 20 पेट्याची आवक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2017 17:33 IST

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये रविवारी आंब्याची पहिली पेटी दाखल झाली. व्यापा-यांनी या कर्नाटक हापूसच्या पेटीचे पूजन करुन स्वागत केले. यंदाच्या सिझन महिली ही पहिलीची आवक असून, गत वर्षीच्या तुलनेत तीन आठवडे अगोदरच आंबा बाजारात दाखल झाला आहे.

पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये रविवारी आंब्याची पहिली पेटी दाखल झाली. व्यापा-यांनी या कर्नाटक हापूसच्या पेटीचे पूजन करुन स्वागत केले. यंदाच्या सिझन महिली ही पहिलीची आवक असून, गत वर्षीच्या तुलनेत तीन आठवडे अगोदरच आंबा बाजारात दाखल झाला आहे.

याबाबत व्यापारी रावसाहेब कुंजीर यांनी सांगितले की, रविवारी कर्नाटक हापूसच्या २ डझन आंब्याच्या २० पेट्यांनी मार्केट यार्डमध्ये आवाक झाली आहे. या दोन डझनच्या पेटीस २५०० रुपये भावा मिळाला आहे. गत वर्षी ३ जानेवारी रोजी आंब्याची पहिली पेटी मार्केट मध्ये दाखल झाली होती. त्यावेळी चार डझनच्या पेटीस ३५०० रुपये भाव मिळाला होता. गतवर्षिच्या तुलनेत यंदा पहिल्या पेटीला चांगला भाव मिळाला आहे. 

यंदा राज्यात सर्वत्र चांगल्या पाऊस झाल्याने व आंब्यासाठी पोषक वातावरण असल्याने चांगल्या उत्पन्नाच्या आशा निर्माण झाल्या होत्या. परंतु कर्नाटकसह  कोकण किनारपट्टील ओखी वादळाचा मोठा फटका बसला आहे. यामध्ये हापूस आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, याचा परिणाम आंब्याच्या हंगामावर होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे यंता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कर्नाटक हापूसची नियमित आवक सुरु होईल. तर रत्नागिरी हापूसची आवक सुरु होण्यासाठी २० ते २५ जनेवारी उजाडेल असा अंदाज व्यापारी अरविंद मोरे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :alphonsoहापूस आंबा