शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

माळीणकरांना आज मिळणार तात्पुरती घरे

By admin | Updated: October 4, 2014 23:22 IST

माळीण दुर्घटनेतून बचावलेल्या लोकांसाठी बांधण्यात आलेली 25 तात्पुरती घरे उद्या (दि.5) माळीणकरांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.

घोडेगाव : माळीण दुर्घटनेतून बचावलेल्या लोकांसाठी बांधण्यात आलेली 25 तात्पुरती घरे उद्या  (दि.5) माळीणकरांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव माळीणमध्ये येणार असून, या वेळी ग्रामस्थांसमवेत बैठक घेण्यात येणार आहे. 
दि. 3क् जुलै रोजी 
माळीणमध्ये दुर्दैवी घटना घडून 151 लोक मृत्युमुखी पडले. या घटनेतून मृत्युमुखी पडलेल्या वारसांना 
जागा पाहून पक्की घरे  बांधून देण्यात येणार आहेत. 
ही पक्की घरे होईर्पयत राहण्यासाठी माळीण फाटय़ावर असलेल्या शाळेत तात्पुरती पत्र्यांची घरे बांधण्यात आली आहेत. पावसाचा कामात अडथळा येत असल्याने, ही घरे बांधण्यास 
उशीर झाला. परंतु, आता ही पत्र्यांची शेड बांधून पूर्ण झाली असून, याचा ताबा माळीणग्रामस्थांना देण्यात येणार आहे. 
या पत्र्यांच्या घरांमध्ये न्हाणीघर, सिमेंट घोटाई करून भुई, पुढे प्रशस्त व्हरांडा करण्यात आला आहे.  घरात हवा खेळती राहावी, यासाठी पुढे जाळी व मागून खिडकी ठेवण्यात आली आहे. तसेच, शौचालय व पाणी योजनाही या घरांसाठी करण्यात आली आहे. ही शेड बांधण्यासाठी कमी जागा उपलब्ध झाल्यामुळे कमी जागेत 25 शेड बसविण्यात आली 
आहेत.  
माळीण ग्रामस्थांची अजून 6 शेड व जनावरांसाठी गोठा बांधून देण्याची मागणी आहे.  ही घरे 
अपुरी पडणार असून, आणखी शेड बांधण्यात यावेत, असे माळीणकरांचे म्हणणो आहे.
या घरांचा ताबा देण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव, 
प्रांताधिकारी कल्याण पांढरे 
दि. 5  रोजी माळीणमध्ये येणार आहेत. ज्या कुटुंबांना खरोखर गरज आहे, अशा 25 कुटुंबाना ही घरे देण्यात 
येणार आहेत. तसेच, गरज पाहून 
अजून घरे बांधण्यात येणार आहेत. (वार्ताहर)
 
4कायमच्या पुनर्वसनासाठी आडिवरे, कोकणोवाडी व झांझरेवाडी या तीन जागा पाहिल्या होत्या; परंतु या तिन्ही जागा नाकारण्यात आल्या आहेत. नव्याने पाहण्यात आलेली माळीण फाटय़ावरील कशाळेवाडीच्या जागेची मोजणी व जीएसआयचा अहवाल घेण्याचे काम सुरू आहे. त्यांचा सकारात्मक अहवाल आल्यानंतर, ही जागा निश्चित केली जाईल. निवडणुकीनंतरच माळीणच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाच्या प्रश्नावर तोडगा निघू शकेल.