शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

माळीणकरांना आज मिळणार तात्पुरती घरे

By admin | Updated: October 4, 2014 23:22 IST

माळीण दुर्घटनेतून बचावलेल्या लोकांसाठी बांधण्यात आलेली 25 तात्पुरती घरे उद्या (दि.5) माळीणकरांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.

घोडेगाव : माळीण दुर्घटनेतून बचावलेल्या लोकांसाठी बांधण्यात आलेली 25 तात्पुरती घरे उद्या  (दि.5) माळीणकरांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव माळीणमध्ये येणार असून, या वेळी ग्रामस्थांसमवेत बैठक घेण्यात येणार आहे. 
दि. 3क् जुलै रोजी 
माळीणमध्ये दुर्दैवी घटना घडून 151 लोक मृत्युमुखी पडले. या घटनेतून मृत्युमुखी पडलेल्या वारसांना 
जागा पाहून पक्की घरे  बांधून देण्यात येणार आहेत. 
ही पक्की घरे होईर्पयत राहण्यासाठी माळीण फाटय़ावर असलेल्या शाळेत तात्पुरती पत्र्यांची घरे बांधण्यात आली आहेत. पावसाचा कामात अडथळा येत असल्याने, ही घरे बांधण्यास 
उशीर झाला. परंतु, आता ही पत्र्यांची शेड बांधून पूर्ण झाली असून, याचा ताबा माळीणग्रामस्थांना देण्यात येणार आहे. 
या पत्र्यांच्या घरांमध्ये न्हाणीघर, सिमेंट घोटाई करून भुई, पुढे प्रशस्त व्हरांडा करण्यात आला आहे.  घरात हवा खेळती राहावी, यासाठी पुढे जाळी व मागून खिडकी ठेवण्यात आली आहे. तसेच, शौचालय व पाणी योजनाही या घरांसाठी करण्यात आली आहे. ही शेड बांधण्यासाठी कमी जागा उपलब्ध झाल्यामुळे कमी जागेत 25 शेड बसविण्यात आली 
आहेत.  
माळीण ग्रामस्थांची अजून 6 शेड व जनावरांसाठी गोठा बांधून देण्याची मागणी आहे.  ही घरे 
अपुरी पडणार असून, आणखी शेड बांधण्यात यावेत, असे माळीणकरांचे म्हणणो आहे.
या घरांचा ताबा देण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव, 
प्रांताधिकारी कल्याण पांढरे 
दि. 5  रोजी माळीणमध्ये येणार आहेत. ज्या कुटुंबांना खरोखर गरज आहे, अशा 25 कुटुंबाना ही घरे देण्यात 
येणार आहेत. तसेच, गरज पाहून 
अजून घरे बांधण्यात येणार आहेत. (वार्ताहर)
 
4कायमच्या पुनर्वसनासाठी आडिवरे, कोकणोवाडी व झांझरेवाडी या तीन जागा पाहिल्या होत्या; परंतु या तिन्ही जागा नाकारण्यात आल्या आहेत. नव्याने पाहण्यात आलेली माळीण फाटय़ावरील कशाळेवाडीच्या जागेची मोजणी व जीएसआयचा अहवाल घेण्याचे काम सुरू आहे. त्यांचा सकारात्मक अहवाल आल्यानंतर, ही जागा निश्चित केली जाईल. निवडणुकीनंतरच माळीणच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाच्या प्रश्नावर तोडगा निघू शकेल.