शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
3
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
4
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
5
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
6
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
7
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
मालिकेसाठी कायपण! शूटिंगसाठी मंदार आणि गिरिजा प्रभूचा कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडीओ समोर
10
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
11
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
12
बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 
13
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
14
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
15
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
16
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
17
डॉक्टर सांगतात, सणासुदीला तळणीसाठी 'या' तेलाची निवड करा; ना वजन वाढणार, ना तब्येत बिघडणार 
18
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
19
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल

ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:10 IST

नारायणगाव : ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक करा, राजधर्माचे पालन करा, एक रुपयाचा देखील गैरकारभार करू नका, भ्रष्टाचाराचा कलंक लागल्यास गावपातळीवर ...

नारायणगाव : ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक करा, राजधर्माचे पालन करा, एक रुपयाचा देखील गैरकारभार करू नका, भ्रष्टाचाराचा कलंक लागल्यास गावपातळीवर आणि पुढील पाच पिढ्यांची मानहानी होईल, असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

वारूळवाडी ग्रामपंचायतीने सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या आणि पुणे जिल्ह्यातील अद्ययावत अशा ग्रामसंसद या इमारतीची पाहणी करून आयुष प्रसाद यांनी समाधान व्यक्त केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, विघ्नहरचे संचालक संतोष खैरे, दिलीप गांजाळे, नवनिर्वाचित सरपंच राजेंद्र मेहेर, उपसरपंच माया डोंगरे, संजय वारुळे, आशिष फुलसुंदर, विपुल फुलसुंदर, माजी सरपंच व विद्यमान सदस्य जंगल कोल्हे, आत्माराम संते, देवेंद्र बनकर, ज्योती संते, सतेज भुजबळ आदी उपस्थित होते.

आयुष प्रसाद यांनी नवनिर्वाचित सरपंच राजेंद्र मेहेर, उपसरपंच माया डोंगरे यांचा सत्कार करून सत्ताधा-यांना पारदर्शक कारभार करण्याचा सल्ला देऊन विरोधी गटातील सदस्यांना विश्वासात घेऊन राजधर्माचे पालन करावे, अशी सूचना केली. पुढील पाच वर्षांत आदर्श अशी ग्रामपंचायत करून नागरिकांना मूलभूत सुखसुविधा उपलब्ध करून द्यावे, परिसर विकासासाठी औद्योगिक धोरणाचा अवलंब करावा असाही सल्ला प्रसाद यांनी मार्गदर्शन करताना दिला.

२३ नारायणगाव

राजेंद्र मेहेर यांचा सत्कार करताना आयुष प्रसाद.