शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

राममंदिरासाठी संसदेत कायदा करा - प्रवीण तोगडिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 02:34 IST

राममंदिराचा प्रश्न उपस्थित करू नये म्हणून सत्तेत असलेल्या लोकांकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.

पुणे : अयोध्येतील राममंदिराबाबत हिंदंूनी बाळगलेली सहनशीलता आता संपत चालली असून, केंद्र शासनाने त्वरित संसदेमध्ये कायदा करून राममंदिराची उभारणी करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्टÑीय अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी सोमवारी केली. तसेच राममंदिराचा प्रश्न उपस्थित करू नये म्हणून सत्तेत असलेल्या लोकांकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.तोगडिया सोमवारी पुण्यात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ४ वर्षांत राममंदिरचा प्रश्न मार्गी लावला नाही, त्याचाच परिणाम म्हणून उत्तर प्रदेशच्या गोरखपूर आणि फुलपूर येथील लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झाला. आता हिंदूंची सहनशीलता संपत चालली आहे. यापुढे कोणताही बहाणा चालणार नाही’’ असे तोगडिया यांनी स्पष्ट केले.राममंदिराचा प्रश्न उपस्थित करू नये यासाठी सत्तेत बसलेल्या लोकांकडून दबाव टाकला जातआहे, मात्र हा दबाव कोणाकडून टाकला जातोय ते वेळ आल्यावरच स्पष्ट करू, असे तोगडिया यांनी सांगितले.तोगडिया म्हणाले, ‘‘गेल्या ३२ वर्षांपासून अयोध्येत राममंदिर निर्माणासाठी आंदोलन करीत आहे. आता मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यावर राममंदिर उभारण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालय केवळ जमिनीच्या मालकीहक्काबद्दल निवाडा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राममंदिर उभारण्यासाठीकेवळ ११०० चौरस मीटरचा भूखंड मिळेल. उर्वरित ६७ एकर जागा मशिदीला दिली जाईल अशी भीती वाटते आहे.’’

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरpraveen togadiaप्रवीण तोगडिया