शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

महाविकासआघाडीमुळे प्रबोधनांच्या परंपरांना बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:39 IST

संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान संवर्धन व संरक्षण समितीतर्फे आयोजित संविधानरत्न पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. अखिल भारतीय मराठी ...

संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान संवर्धन व संरक्षण समितीतर्फे आयोजित संविधानरत्न पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते निलम गोऱ्हे आणि बाबा कांबळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रवींद्र माळवदकर, ऍड. प्रमोद आडकर, नगरसेविका लता राजगुरू, दादासाहेब सोनवणे, डॉ. गौतम बेंगाळे, डॉ. अमोल देवळेकर, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन इटकर, नगरसेवक अविनाश बागवे, राहुल डंबाळे आदी उपस्थित होते.

गोऱ्हे म्हणाल्या,

सध्याच्या स्थितीत काही आव्हाने व काही शक्तीस्थाने संविधानाची मूल्ये, तत्व विचार व कृती समोर दिसतात. जातीच्या चौकटी बाहेरच्या विवाहांना विरोध, ऑनर किलिंगच्या घटना, महिलांची फसवणूक, ही आव्हाने आहेत. आपली न्यायसंस्था, पोलीस, शिक्षण, वैद्यकीय सेवा, उद्योग क्षेत्र ही सामाजिक शक्ती स्थाने आहेत. या सर्वांचा विचार करूनच महाराष्ट्रात हा राजकीय निर्णय झाला.

सबनीस म्हणाले,

राजभवन हे आता राजकीय पक्षाचा अड्डा झाले आहे. ज्या राजभवनाची दारे कंगना सारख्या अभिनेत्रीसाठी उघडली जातात, त्या राजभवनाची दारे आदिवासी स्त्रीसाठी का उघडली जात नाहीत. देशातील राजकीय व्यवस्था संविधानाच्या दृष्टीने बेईमान असेल तर देशाचे भविष्य उज्वल होणार नाही. आपले संविधान साक्षरता प्रबळ व्हायला पाहिजे. धर्मनिरपेक्ष लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी जनतेची विचारवादी शक्ती उत्तम असणे आवश्यक आहे.