शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
7
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
8
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
9
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
10
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
11
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
12
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
13
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
14
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
15
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
16
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
17
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
18
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
19
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
20
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली

खर्चिक असूनही इंग्रजीकडे ओढा

By admin | Updated: May 12, 2017 05:14 IST

मुलांच्या शाळा प्रवेशासाठी, सध्या पालकांची मोठ्याप्रमाणात धावपळ सुरु आहे. आर्थिक परिस्थिती नसतांनाही बहुतांश पालकांचा

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : मुलांच्या शाळा प्रवेशासाठी, सध्या पालकांची मोठ्याप्रमाणात धावपळ सुरु आहे. आर्थिक परिस्थिती नसतांनाही बहुतांश पालकांचा ओढा हा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे असल्याचे दिसुन येते. आपल्याला जे मिळाले नाही ते आपल्या मुलांना मिळावे, या मानसिकतेतुन पालकांचा मोठ्याप्रमाणात कल हा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे आहे. परंतु, इंग्रजी भाषा ही काळाची गरज असली तरीही, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मातृभाषेतुन मिळणारे शिक्षण हे जास्त गरजेचे आहे असे शहरातील काही पालक संघटना, शिक्षक संघटना व प्राचार्य यांचे मत आहे.एखादी गोष्ट समजुन घेण्यासाठी व ती चिरकाल लक्षात राहण्यासाठी मातृभाषेतुन ती समजुन घेणे जास्त महत्त्वाचे असते. आपल्याकडे इंग्रजीचे अनावश्यक फॅड वाढत चालले आहे. त्यामुळे विद्यार्थी विषय समजुन न घेता केवळ घोकंपट्टीच करतात . सध्या मराठी माध्यमांच्या शाळांची पटसंख्या कमी होत आहे. पालक इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे धाव घेऊ लागले आहेत. सीबीएसइ व आयसीएसइ यांची संलग्नता मिळविण्यासाठी खासगी शाळा प्रयत्नशील आहेत. परंतु, घरी विद्यार्थ्याच्या कानावर न पडलेल्या भाषेत त्यांना एकदम प्राथमिक शिक्षण दिले तर त्यांच्या शिकण्याच्या पध्दतीवर विपरीत परीणाम होतो. सुरूवातीची सात-आठ वर्षे शिक्षण मातृभाषेतून मिळाले तर दोन्ही भाषा मुले अधिक चांगल्या प्रकारे अवगत करु शकतात. असे शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे.