शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

दोन महिन्यांत उर्वरित ५० टक्के ऊसगाळपाचे आव्हान

By admin | Updated: January 28, 2015 23:35 IST

राज्यातील ९९ सहकारी व ७७ खासगी साखर कारखान्यांनी मिळून ४७१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. सरासरी १०.७७ टक्के साखर उतारा ठेवला आहे.

महेश जगताप, सोमेश्वरनगरराज्यातील ९९ सहकारी व ७७ खासगी साखर कारखान्यांनी मिळून ४७१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. सरासरी १०.७७ टक्के साखर उतारा ठेवला आहे. ५०७ लाख क्विंटल साखरपोत्यांचे उत्पादन झाले आहे. येत्या अडीच महिन्यांत अजून शेतातच उभा असलेल्या ४०० लाख टन ऊसगाळपाचे आव्हान राज्यातील साखर कारखादारीसमोर आहे. राज्यातील साखर कारखानदारी सुरू होऊन तीन महिने उलटले. मात्र, सर्व कारखान्यांनी मिळून ५५ टक्केच ऊस गाळप करण्यात यश मिळविले आहे. अजून ४५ टक्के ऊस शेतातच उभा आहे. गेल्या दोन वर्षापासून साखरेचे दर दिवसेंदिवस ढासळत असल्याने राज्यातील साखर कारखानदारी शॉर्ट मार्जीणमध्ये गेली आहे. गेल्या वर्षी साखर कारखानदारीला उर्जावस्था देण्यासाठी केंद्र शासनाने बिनव्याजी कर्जाच्या स्वरूपात कारखान्यांना मदत केली होती. गेल्या वर्षभरात साखरेचे दर वाढून साखर कारखनदारी शॉर्ट मार्जीणमधून बाहेर पडेल अशी कारखादारांबरोबरच ऊस उत्पादाकांना अशा होत्या. मात्र चालू वर्षी तर गेल्या वर्षीच्या तुलनेत साखरेची फारच बिकट परिस्थीती झाल्याने या वर्षीही साखर कारखानदारी मोठया अर्थिक संकटातून चालली आहे.राज्य बँकेने पोत्यावर दिलेली उचल आणि एफआरपी यातील फरक तोडणे साखर कारखानदारांच्या आवक्याबाहेर गेले आहे. कारखान्यांना एफआरपी देता यावी यासाठी गेल्या आठवडयात ऊस खरेदी कर (परचेस टॅक्स) ची रक्कम शासनाने माफ केली. यामुळे ऊस उत्पादाकांना एका टनाला ७० ते ८० रूपये वाढवून मिळतील असे असले तरीही ज्या कारखान्यांकडे सहवीजप्रकल्प आहेत, अशा कारखान्यांना याचा काडीचाही फायदा नसल्याचे म्हणणे कारखादारांचे आहे. ज्या कारखान्यांना सहवीजप्रकल्प नाहीत, अशा कारखान्यांना या परचेस टॅक्सचा फायदा होऊ शकेल. त्यामुळे या परचेस टॅक्सचा एफआरपी देण्यासाठी काहीच उपयोग होऊ शकत नाही. यासाठी केंद्राने कर्ज न देता टनाला ५०० ते ७०० रूपयांचे अनुदान जाहीर करावे अशी मागणी कारखानदार करत आहेत.