शहरं
Join us  
Trending Stories
1
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अफगाणिस्तानेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
3
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
4
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
5
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
6
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
7
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
8
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
9
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
10
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
11
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
12
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
13
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
14
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
15
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
16
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
17
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
18
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
19
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
20
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था

कुरकुंभला ग्रामस्वच्छता फेरी

By admin | Updated: November 16, 2016 02:49 IST

कुरकुंभ (ता. दौंड) येथील फिरंगाई माता विद्यालया तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या माध्यमातून स्वच्छ भारताचा नारा देत समाजातील

कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील फिरंगाई माता विद्यालया तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या माध्यमातून स्वच्छ भारताचा नारा देत समाजातील मानसिकता बदलण्यासाठी आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.ग्रामस्वच्छतेच्या माध्यमातून गावाचा विकास आराखडा राबविण्याचा उपक्रम केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वच स्तरांवर राबविण्यात येत असताना शालेय विद्यार्थ्यांतदेखील याबाबत जागरूकता निर्माण करून सर्व गावांतील नागरिकापर्यंत त्याची माहिती पोहोचवण्याचे काम केले जात आहे. स्वच्छतेच्या या उपक्रमात जवळपास सर्वच गावातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ग्रामस्वच्छता करण्याचा उपक्रम यशस्वी होताना दिसतो. मात्र, हा उपक्रम अशाच प्रकारे चालू राहून त्याची अंमलबजावणी कायम होत राहावी व त्यातूनच ग्रामविकास साधता यावा. यामुळे याची जागरूकता सर्वच स्तरांत निर्माण करण्याचा प्रयास केला जात आहे.या प्रसंगी कुरकुंभचे उपसरपंच रशीदभाई मुलाणी, प्राध्यापिका अलका ढेरे, प्राचार्य नानासाहेब भापकर, संदीप भागवत व अन्य शिक्षक उपस्थित होते.कुरकुंभ ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनदेखील ग्रामस्वच्छता अभियानाबाबत सकारात्मक निर्णय घेऊन सर्वच स्तरांवर जागरूकता निर्माण केली आहे. या माध्यमातूनच मोठ्या प्रमाणात शौचालय बांधकामसुद्धा करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामस्वच्छता ही मानसिकता ठेवूनच गावाचा विकास साधण्याचा प्रयास करीत असल्याची प्रतिक्रिया या वेळी उपसरपंच रशीद मुलाणी यांनी व्यक्त केली. (वाार्ताहर)