शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

रुई ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कृष्णाबाई कचरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:11 IST

राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीच्या दोन गटांत लढत झाली होती. यामध्ये माने-पाटील-कचरे गटाने ११ पैकी ७ जागांवर ...

राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीच्या दोन गटांत लढत झाली होती. यामध्ये माने-पाटील-कचरे गटाने ११ पैकी ७ जागांवर बहुमत मिळविले होते, तर विष्णू मारकड गटाला ४ जागांवर समाधान मानावे लागले होते. यानंतर सरपंचपदी कचरे यांची वर्णी लागणार हे निश्चित झाले होते.

येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत बगाडे, ग्रामविकास अधिकारी बी. डी. काळे यांच्या उपस्थितीत निवडणूक कार्यक्रम पार पडला. या वेळी ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित ११ सदस्य उपस्थित होते. सरपंचपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत कृष्णाबाई तात्या कचरे व संगीता विष्णू मारकड यांनी अर्ज दाखल केले होते. तर उपसरपंच पदासाठी मगन गौतम मराडे व आण्णा भारत लावंड यांनी अर्ज दाखल केले. या वेळी सरपंचपदासाठी घेण्यात आलेल्या मतदानामध्ये कृष्णाबाई तात्या कचरे यांना ७ मते मिळाली, तर उपसरपंचपदासाठी झालेल्या निवडीत मगन गौतम मराडे यांना ७ मते मिळाली. या दोघांची निवड निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केली.

या वेळी नवनिर्वाचित सरपंच कृष्णाबाई तात्या कचरे म्हणाल्या, राज्यमंत्री दत्तामामा भरणे, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने तसेच सतिश कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वांना सोबत घेऊन काम करण्यास प्राधान्य असेल.

कृष्णाबाई कचरे (सरपंच), मगन मराडे (उपसरपंच) ...............