शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

दुष्काळामुळे कोंढापुरीचा तलाव पडला कोरडाठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:07 IST

पंधरा दिवसांपासून पाणीटंचाई : धरण उशाला आणि कोरड घशाला

रांजणगाव गणपती : कोंढापुरी (ता. शिरूर) येथे गेल्या पंधरा दिवसांपासून तलावामध्ये पाणीसाठाच शिल्लक नसल्याने अनेक वर्षांपासून न जाणवलेल्या भीषण दुष्काळाचे चटके कोंढापुरी गाव व इतर पंचक्रोशीमध्ये जाणवू लागले आहे. ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’अशी स्थिती कोंढापुरी ग्रामस्थांवर आली आहे.

तरी त्वरित कोंढापुरी तलावात पाणी सोडण्याची मागणी भास्कर गायकवाड, शांताराम गायकवाड; तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राहुल दिघे, संतोष गायकवाड यांनी केली आहे. त्यामुळे शेतकरी यांचे अतोनात हाल होत असून, तसेच पिण्यासाठी कोंढापुरी तलावावर अवलंबून असलेली पाणीपुरवठा योजना कोंढापुरी, रांजणगाव गणपती, निमगाव म्हाळुंगी, खंडाळे, गणेगाव, शिक्रापूर या गावांच्या योजना असल्यामुळे पिण्यासाठी पाणी सोडणे आवश्यक आहे. मागील आवर्तनामध्ये कोंढापुरी तलावांमध्ये कमी प्रमाणात पाणी सोडलेले होते, तरी त्यामुळे पाणीसाठा काही दिवस शिल्लक राहिल्याने शेतमाल जळत असल्याने पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या कोंढापुरी, गणेगाव, खंडाळे व आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये झालेली आहे, तरी तलावामध्ये पाणी सोडणे महत्त्वाचे असून लवकरात लवकर पाणी सोडावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहेसलग दोन वर्षे झालेल्या पावसाचे कमी प्रमाण त्यामुळे पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे. एकंदरीत दुष्काळी परिस्थिती आणि गेल्या दोन वर्षांमध्ये शेतमालाला असलेला नीचांकी बाजारभाव यामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी हवालदिल झाला आहे.कोंढापुरीमध्ये काही दिवसांपासून दिवसाआड पाणी सोडण्याचे काम चालू झालेले आहे, काही दिवसांतच टँकरने पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करावी लागणार असे दिसत आहे. 

टॅग्स :Puneपुणे