शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

कुरवलीच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:26 IST

लासुर्णे: कुरवली येथील ओढ्यात साखर कारखान्यांनी मळीमिश्रीत पाणी सोडले आहे. या मळीमिश्रीत काळ्या पाण्यामुळे नीरा नदीतील जलचर प्राणी मृत्यूमुखी ...

लासुर्णे: कुरवली येथील ओढ्यात साखर कारखान्यांनी मळीमिश्रीत पाणी सोडले आहे. या मळीमिश्रीत काळ्या पाण्यामुळे नीरा नदीतील जलचर प्राणी मृत्यूमुखी पडणार असल्याने संबधित साखर कारखान्याला समज देऊन पाणी सोडण्याचे बंद करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून व प्राणीमित्रांकडून केली जात आहे.

सध्या साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम सुरू आहे.साखर कारखान्यातील मळीमिश्रीत पाणी येथील ओढ्यात सोडले जात आहे.या ओढ्याचे पाणी पुढे नीरा नदीला जाऊन मिळते. सध्या नदीत कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे भरल्याने नदी पात्रात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे नदीपात्रात जलचर प्राणी जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. या मळीमिश्रीत पाण्यामुळे नदीतील जलचर प्राण्यांच्या जीवीतास धोका पोहचणार असल्याने संबधित विभागाने साखर कारखान्यांना सुचना देऊन साखर कारखान्यांच्या शेजारील ओढ्यात सोडण्यात येत असलेले मळीमिश्रीत पाणी थांबवण्यात यावे. तसेच या ओढ्याच्या शेजारी असणाऱ्या विहिरी तसेच विंधन विहरीत देखील हे मळीमिश्रीत पाणी पाझरून उतरून या भागात रोगराई पसरू शकते तसेच मानवी जीवीतास धोका पोहचु शकतो यासाठी हे मळीमिश्रीत पाणी साखर कारखान्यांनी प्रक्रिया करून सोडावे अशी मागणी होत आहे.

कुरवली येथील ओढ्यात सोडण्यात आलेले मळीमिश्रीत पाणी.

१२१२२०२०-बारामती-१३