शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

कुरवलीच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:26 IST

लासुर्णे: कुरवली येथील ओढ्यात साखर कारखान्यांनी मळीमिश्रीत पाणी सोडले आहे. या मळीमिश्रीत काळ्या पाण्यामुळे नीरा नदीतील जलचर प्राणी मृत्यूमुखी ...

लासुर्णे: कुरवली येथील ओढ्यात साखर कारखान्यांनी मळीमिश्रीत पाणी सोडले आहे. या मळीमिश्रीत काळ्या पाण्यामुळे नीरा नदीतील जलचर प्राणी मृत्यूमुखी पडणार असल्याने संबधित साखर कारखान्याला समज देऊन पाणी सोडण्याचे बंद करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून व प्राणीमित्रांकडून केली जात आहे.

सध्या साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम सुरू आहे.साखर कारखान्यातील मळीमिश्रीत पाणी येथील ओढ्यात सोडले जात आहे.या ओढ्याचे पाणी पुढे नीरा नदीला जाऊन मिळते. सध्या नदीत कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे भरल्याने नदी पात्रात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे नदीपात्रात जलचर प्राणी जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. या मळीमिश्रीत पाण्यामुळे नदीतील जलचर प्राण्यांच्या जीवीतास धोका पोहचणार असल्याने संबधित विभागाने साखर कारखान्यांना सुचना देऊन साखर कारखान्यांच्या शेजारील ओढ्यात सोडण्यात येत असलेले मळीमिश्रीत पाणी थांबवण्यात यावे. तसेच या ओढ्याच्या शेजारी असणाऱ्या विहिरी तसेच विंधन विहरीत देखील हे मळीमिश्रीत पाणी पाझरून उतरून या भागात रोगराई पसरू शकते तसेच मानवी जीवीतास धोका पोहचु शकतो यासाठी हे मळीमिश्रीत पाणी साखर कारखान्यांनी प्रक्रिया करून सोडावे अशी मागणी होत आहे.

कुरवली येथील ओढ्यात सोडण्यात आलेले मळीमिश्रीत पाणी.

१२१२२०२०-बारामती-१३