शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कापूरहोळ-नारायणपूर रस्ता असुरक्षित

By admin | Updated: June 30, 2017 03:34 IST

अरुंद रस्ता, साईडपट्ट्या खोलवर गेलेल्या, संरक्षक कठडे नाहीत, ठिकठिकाणी रस्त्याला पडलेले खड्डे, सूचनाफलक नाहीत, गटारे गाळाने भरलेली

लोकमत न्यूज नेटवर्कभोर : अरुंद रस्ता, साईडपट्ट्या खोलवर गेलेल्या, संरक्षक कठडे नाहीत, ठिकठिकाणी रस्त्याला पडलेले खड्डे, सूचनाफलक नाहीत, गटारे गाळाने भरलेली, झाडेझुडपे वाढलेली... ही परिस्थिती आहे कापूरहोळ ते नारायणपूर रस्त्याची. यामुळे एखादा अपघात होण्याच्या भीतीने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळपासून सुमारे १० किलोमीटरवर असलेले नारायणपूर हे महाराष्ट्रतील अनेक भाविकभक्तांचे श्रद्धास्थान व धार्मिक स्थळ आहे. यामुळे दर गुरुवारी व पौैर्णिमेला सुमारे एक लाखापर्यंत भाविक आणि २५ हजार वाहने ये जा करीत असतात. शिवाय हडपसरला रेल्वेचा डेपो असल्याने आणि खेडशिवापूर टोलनाक्यावर टोल द्यावा लागतो, यामुळे सिमेंटसह विविध प्रकारचा माल घेऊन जाणारे ट्रक आणि डिझेल, पेट्रोल घेऊन जाणारे टँकर ही जडवाहाने याच मार्गाचा वापर करतात. दररोज सुमारे ५ हजार वाहने प्रवास करतात. यामुळे सदर मार्गावर वाहनांची सतत गर्दी राहते. यातून वाहतूककोंडी होते. रस्त्याला खड्डेही पडतात.कापूरव्होळ चौकात उड्डाणपूल नसल्याने नारायणपूरला जाणाऱ्या भाविकांना सुमारे २ किलोमीटरचा वळसा घेऊन परत यावे लागते. शिवाय साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांची गर्दी असते. त्यातच रस्त्यावर भाजीपाला विकणारे बसलेले असतात. यामुळे दररोज वाहतुकीचा पुरता खोळंबा होतो. याकडे महामार्ग पोलिसांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.हा रस्ता अत्यंत अरुंद असून, चिव्हेवाडी गावाजवळ अनेक अरुंद वळणे आहेत. गावाच्या पुढील घाटातील रस्ता साईडपट्ट्या खोलवर गेलेल्या, गटारे नाहीत व अरुंद रस्ता यामुळे वाहनांच्या अनेकदा रांगा लागतात. घाटात व अनेक ठिकाणच्या वळणावर सूचनाफलक आणि संरक्षक कठडेही नाहीत. त्यामुळे रात्री-अपरात्री अपघात होण्याची भीती असते.