शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

जेईई मेन्सचा कटआॅफ घसरला

By admin | Updated: April 28, 2017 06:06 IST

जेईई मुख्य परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला, मागील वर्षीच्या तुलनेत परीक्षेच्या कटआॅफमध्ये १९ गुणांनी घट झाली आहे.

पुणे : जेईई मुख्य परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला, मागील वर्षीच्या तुलनेत परीक्षेच्या कटआॅफमध्ये १९ गुणांनी घट झाली आहे. मागील ४ वर्षांच्या तुलनेत ३२ गुणांनी कटआॅफमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. जेईई परीक्षेचा कटआॅफ ८१ इतका लागला आहे. देशभरातून या परीक्षेसाठी १२ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. त्यापैकी महाराष्ट्रातील १ लाख ३६ हजार विद्यार्थी, तर पुण्यातून साधारण १५ हजार विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये अक्षत चौघ हा राज्यभरातून प्रथम क्रमांकाने पात्र ठरला आहे तर देशभरातून त्याला ७वा रँक मिळाला आहे. जेईई मेन्स २०१७मध्ये मिळालेले गुण आणि आॅल इंडिया रँक्सचा उपयोग विविध एनआयटीज, आयआयटीज आणि सीएफटीआयजच्या प्रवेशाकरिता होणार आहे. यंदा निवडणुकांमुळे १२ वी बोर्ड परीक्षांना उशीर झाला, त्यामुळे जेईई मेन्स परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी कमी वेळ मिळाला. त्यामुळे यंदा कटआॅफ गुणांमध्ये घट झाल्याची शक्यता आहे. जेईई मेन्स ही परीक्षा ३६० गुणांची होती, त्यामध्ये खुल्या गटातून पात्र होण्यासाठी ८१ गुण, ओबीसी-एनसीएलकरिता ४९ गुण, एससीकरिता ३२ गुण आणि एसटी करिता २७ गुण आहे. जेईई पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या २ लाख २० हजार इतकी आहे. कटआॅफ घसरल्याने २०१६च्या तुलनेत पात्र विद्यार्थ्यांची संख्या २० हजाराने वाढली आहे. ही परीक्षा २०१३ ते २०१५ या कालावधीमध्ये अनिवार्य होती. यंदा २०१७मध्ये एमएचटी-सीईटी ही परीक्षा महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मुख्य धरून या ६५ टक्के राज्य कोटा या परीक्षेच्या माध्यमातून ठरविला जाणार होता. यामुळे परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १५ हजारापर्यंत खाली आली आहे. चाटे ज्युनिअर कॉलेजचे ४५ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. बाकलीवाल ट्युटोरिअल्सचे ३५० विद्यार्थी पात्र ठरले आहेत. आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्राचे ३०५ हून अधिक विद्यार्थी पात्र ठरले आहेत. (प्रतिनिधी)