शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
2
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
3
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
4
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
5
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
6
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
7
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
8
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
9
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
10
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
11
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
12
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
13
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
14
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
15
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
16
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
17
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
18
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
19
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
20
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर

Operation Ajay| युद्धाचा धोका, इस्रायलमधून १२०० जण परतले मायदेशी

By नितीन चौधरी | Updated: October 17, 2023 18:04 IST

तेथील २० हजार भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने त्यांच्या नोंदणीसाठी दिल्लीत नियंत्रण कक्ष सुरू केला आहे...

पुणे : इस्त्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य स्थितीमुळे तेथे अडकलेल्या सुमारे बाराशे भारतीयांना आतापर्यंत चार ते पाच विमानाद्वारे सुरक्षितपणे देशात आणण्यात आले आहे. तेथील २० हजार भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने त्यांच्या नोंदणीसाठी दिल्लीत नियंत्रण कक्ष सुरू केला आहे, अशी माहिती परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी दिली.

इस्त्रायलमध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतीयांच्या जीवाला धोका असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याबाबत केंद्र सरकारच्या परराष्ट्र खात्याकडून कोणत्या उपाययोजना सुरू आहेत, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ‘इस्त्रायलमध्ये सध्या राहत असलेल्या भारतीयांची संख्या अधिक आहे. तेथील युद्धजन्य परिस्थितीत सतर्क राहण्याच्या सूचना कऱण्यात आल्या आहेत. आतापर्यंत चार ते पाच विमानाद्वारे सुमारे एक हजार ते बाराशे भारतीय नागरिकांना विमानाद्वारे  भारतात सुखरूप आणण्यात आले आहे.’

इस्त्रायलमधून ज्या नागरिकांना भारतात येण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी नोंदणी करण्याची व्यवस्था केली आहे. त्याकरिता दिल्लीत नियंत्रण कक्ष सुरू केले असून त्याची नोंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यांच्या इच्छेनुसार भारतीयांना भारतात परत आणण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे, असेही मुरलीधरन यांनी सांगितले.

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धPuneपुणे