शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
4
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
5
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
6
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
7
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
8
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
9
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
10
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
11
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
12
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
13
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
14
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
15
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
16
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
17
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
18
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
19
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
20
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर

शेलगाव ग्रामपंचायतीला ‘आयएसओ’

By admin | Updated: January 7, 2015 23:01 IST

शेलगाव (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीला ‘आयएसओ’ नामांकन प्राप्त झाले

शेलपिंपळगाव : शेलगाव (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीला ‘आयएसओ’ नामांकन प्राप्त झाले असून, असा बहुमान प्राप्त करणारी खेड तालुक्यातील ही तिसरी, तर तालुक्याच्या पूर्व भागातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. यामुळे शेलगावच्या वैभवात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.खेड तालुक्याच्या पूर्व भागात भीमा-भामा नदीच्या काठावर अंदाजे १,२०० लोकसंख्येचे शेलगाव हे गाव वसलेले आहे. गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांची एकी असेल तर त्याचे फळ हे निश्चित प्राप्त करता येत असल्याचे येथील ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे. शेलगावला यापूर्वी त्यांच्या कामाबद्दल आदर्श गाव, सतत ३ वर्षे ग्रामस्वच्छतेचा पुरस्कार, कृषी पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्ती पुरस्कार, हगणदरीमुक्त गाव पुरस्कार, निर्मलग्राम पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. तसेच, गावच्या करवसुलीत सतत ३ वर्षे अग्रेसर म्हणून गावाचा नावलौकिक आहे. या सर्व बाबींचा या नामांकनासाठी विचार करण्यात आलेला आहे. आयएसओ नामांकन प्राप्त झाल्यामुळे गावच्या वैभवात अधिक भर पडली असून, ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. आयएसओ नामांकन प्राप्त करण्यासाठी ग्रामपंचायतीने क्वालिटी केअर एजन्सीमार्फत कामकाज पूर्ण केले असून, गटविकास अधिकारी अजिंक्य पवार, विस्तार अधिकारी श्रीकांतदादा ढमढरे, ग्रामविकास अधिकारी विद्या बोराटे व ग्रामस्थ आदींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.शेलगाव (ता. खेड) हे गाव भीमा-भामा नदीच्या तीरावर वसलेले आहे. ग्रामस्थांनी स्वत: श्रमदान करून गावाच्या सौंदर्यात भर टाकली आहे. वृक्षारोपणासारखा उपक्रम हाती घेऊन गावात नव्याने हजारो झाडे लावली आहेत. सौरऊर्जेवर चालणारे पथदिवे बसवून विजेचा वापर केला जात आहे.खेड तालुक्यात यापूर्वी कान्हेवाडीतर्फे चाकण, निघोजे या ग्रामपंचायतींना आयएसओ नामांकन प्राप्त झालेले आहे. तर, यामध्ये आता शेलगावचा समावेश करण्यात आला आहे.