शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

इंदापूर तालुक्यात दुष्काळाच्या दाहकतेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 01:09 IST

पिके संकटात : तलाव कोरडे पडल्याने भावी काळात जलटंचाईचे संकट

पळसदेव : इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात सध्या दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. तलाव कोरडेठाक पडले आहेत. पिके जळाली आहेत. विहिरींनी तळ गाठला आहे. कधी नव्हे एवढी दुष्काळाची दाहकता पाहायला मिळते.

शेतातील उभी पिके जळू लागली आहेत. ऊसपिकाचे तर अधिक नुकसान झाले आहे. आताच ही परिस्थिती निर्माण झाली आहे, तर उन्हाळ्यात काय होणार? याचा प्रत्यय आत्ताच येऊ लागला आहे. विहिरीतील पाण्याचे स्रोत आटू लागले आहेत. विंधनविहिरींमधील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. शेतातील पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. काही ठिकाणी विहिरीतील विद्युतपंप फक्त दोन तास चालतात. त्यामुळे शेतातील उभी पिके जगवायची कशी? या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. त्यामुळे पक्षीमित्र, पर्यटक, अभ्यासक, या ठिकाणी येतात. मात्र या वर्षी तलावात पाणी नसल्याने एकही पक्षी आलेला नाही. एरवी पक्ष्यांचा आवाज येणाºया या ठिकाणी शुकशुकाट दिसत आहे.पाणी नसल्याने शेतकरी काहीच करू शकत नाही. त्यामुळे शेतातील पिके खाक झाली आहेत. इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात पळसदेव, डाळज, भिगवण, भादलवाडी, कुंभारगाव, पिलेवाडी, अकोले या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती अधिक प्रमाणात आहे. दरवर्षी भादलवाडी येथील ब्रिटिशकालीन तलावावर चित्रबलाक पक्ष्यांची वसाहत गजबजलेली असते. 

टॅग्स :Puneपुणे