शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

पाणीपट्टीत दरवर्षी ५ टक्केच वाढ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2016 01:11 IST

महापालिकेने शहरामध्ये २४ तास पाणीपुरवठा योजना राबविण्याच्या नावाखाली शहराच्या पाणीपट्टीमध्ये सलग ५ वर्षे १५ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला असताना राज्य

पुणे : महापालिकेने शहरामध्ये २४ तास पाणीपुरवठा योजना राबविण्याच्या नावाखाली शहराच्या पाणीपट्टीमध्ये सलग ५ वर्षे १५ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला असताना राज्य शासनाने पाणी पुरवठा प्रकल्पांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी महापालिकेने दरवर्षी पाणीपट्टीमध्ये ५ टक्के वाढ करण्याच्या सूचना केल्या आहेत. राज्याच्या नगरविकास विभागामार्फत पाणीपुरवठ्याचे विविध प्रकल्प राबविले जातात. नागरी संस्थांमार्फत या प्रकल्पांची कार्यवाही होत असताना त्यांची देखभाल व दुरुस्ती योग्य पद्धतीने होत नसल्याचे नगरविकास विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे नगरविकास विभागाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. पाणी पुरवठा प्रकल्पांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी दरवर्षी पाणीपट्टीमध्ये पाच टक्के वाढ करावी असे स्पष्ट केले आहे. योजनांचा प्राधान्यक्रम, भूसंपादन, स्वहिस्सा, अंमलबजावणीचा टप्पा, निविदा प्रक्रिया, स्रोतांचा विकास, जलशुद्धीकरण केंद्र, साठवण टाक्या आणि वितरण व्यवस्था, प्रकल्पांची देखभाल आणि दुरुस्ती याबाबतही मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत.पुणे महापालिकेने यापूर्वीच पाणीपट्टीत वाढ करण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. शहराच्या पाणीपट्टीमध्ये पुढील वर्षासाठी १२ टक्के, तर त्यापुढील ४ वर्षे सलग १५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शासनाच्या सूचनेप्रमाणे आणखी वाढ करायची आवश्यकता आहे का, याची चाचपणी प्रशासनाकडून केली जाणार आहे.