शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

शहरातील मोकाट श्वानांच्या संख्येत वाढ

By admin | Updated: July 30, 2016 05:09 IST

महापालिकेला शहरातील भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याने श्वानदंश झाल्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सन २०१५ मध्ये अशा तब्बल १८ हजार ५६७ घटना

पुणे : महापालिकेला शहरातील भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याने श्वानदंश झाल्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सन २०१५ मध्ये अशा तब्बल १८ हजार ५६७ घटना घडल्या आहेत. पालिकेच्या पर्यावरण विभागाने सर्वसाधारण सभेत शुक्रवारी सादर केलेल्या पर्यावरण अहवालात ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे.भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी पालिकेकडे स्वतंत्र यंत्रणा आहे. खासगी संस्थांकडूनही हे काम करून घेण्यात येते, मात्र त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचे या अहवालावरून दिसते आहे. क्षेत्रीय कार्यालयांवर त्यांच्या हद्दीतील अशा मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आहे, मात्र अशी कुत्री पकडणाऱ्या गाड्या दिवसा फिरत असतात. त्यांना ही कुत्री सापडत नाहीत. रात्री मात्र गल्लीबोळात कचऱ्याच्या ठिकाणी ती मोकाट फिरत असतात. कुत्री चावल्याच्या बहुसंंख्य घटनाही रात्रीच घडलेल्या आहेत. त्यातही वाहन चालवणाऱ्यांनाच ती चावत असल्याचे दिसते आहे.पर्यावरण अहवाल सादर करण्यासाठी आयोजित या विशेष सर्वसाधारण सभेला आयुक्तांसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित नसल्याबद्दल विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. नंतर आयुक्त व विभागप्रमुखही सभेत उपस्थित झाले.