शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

मंत्रिमंडळ बैठकीत दिली जाते जलसाठ्याची चुकीची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 05:23 IST

अपुऱ्या पर्जन्यमानामुळे राज्य दुष्काळाला सामोरे जात असून, पाण्याच्या नियोजनावरच पुढील आठ महिने काढावे लागणार आहेत.

- विशाल शिर्के पुणे : अपुऱ्या पर्जन्यमानामुळे राज्य दुष्काळाला सामोरे जात असून, पाण्याच्या नियोजनावरच पुढील आठ महिने काढावे लागणार आहेत. राज्यातील ४६ मोठ्या आणि १६० मध्यम अशा २०६ प्रकल्पांची ३५ दिवसांच्या धरणसाठ्याची माहिती अद्ययावत केली जात नसल्याने, मंत्रिमंडळाच्या बैठकीत चुकीची माहिती सादर केली जात असल्याचे समोर आले आहे.राज्यातील धरणसाठ्यांची अद्ययावत माहिती मिळावी, यासाठी राज्य सरकारने ‘प्रवाह’ नावाने अ‍ॅप तयार केला आहे. धरणसाठ्यांची माहिती भरण्यासाठी एक अधिकारीही आहे. त्याच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरुन ही माहिती भरल्यास राज्य सरकारच्या संकेतस्थळावर विश्लेषणासह ती माहिती अद्ययावत होत असते. मात्र संबंधित अधिकारी ही माहिती अद्ययावत करीत नसल्याची बाब समोर आली आहे.यासंदर्भात जलसंपदा विभागाने सर्व मुख्य अभियंत्याना पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, धरण पाणीसाठ्याची माहिती दररोज अद्ययावत करणे आवश्यक आहे. ही माहिती अद्ययावत न केल्यास सरकारची दिशाभूल केल्याप्रकरणी संबंधितास जबाबदार धरण्यात येईल. जलसाठ्याची माहिती अद्ययावत न केल्याने सरकारकडे चुकीची माहिती सादर होत असल्याचे जलसंपदा ई प्रशासन मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांनी म्हटले आहे.>दीड महिन्यात पंधरा टक्के जलसाठा घटलाअकोला: वºहाडातील पाच जिल्ह्यांत धरणातील जलसाठा अवघ्या दीड महिन्यात १५ टक्के घटला असून, आता केवळ ४८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. पुढे आणखी सात महिने काढायचे असल्याने टंचाईचा प्रश्न उभा ठाकणार आहे.वºहाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यात नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत. या सर्व धरणांमध्ये २५ सप्टेंबर रोजी ६३.४८ टक्के साठा होता. नोव्हेंबर उजाडताच यामध्ये घट झाली असून, ३ डिसेंबरला एकूण ४८.९४ टक्के जलसाठा शिल्लक आहे.