शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

धोकादायक गावांकडे दुर्लक्षच

By admin | Updated: June 30, 2017 03:31 IST

जिल्ह्यातील माळीण सद्ृष्य धोकादायक २३ गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक कामे अद्याप झालेली नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : जिल्ह्यातील माळीण सद्ृष्य धोकादायक २३ गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक कामे अद्याप झालेली नाहीत. माळीणमधील ताज्या घटनेच्या पार्श्वभूमीवर हा धोका अधोरेखित झाला आहे. राज्य शासनाकडून सुमारे चार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या गावांमध्येही आवश्यक आपत्ती व्यवस्थापनाची कामे लवकरच केली जाणार आहेत,असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.पहिल्याच पावसात पुनर्वसित माळीणमधील रस्ते खचले, डे्रनेज दबले, घरात पाणी टिपकू लागले.तसेच जमिनीला भेगा पडल्या.त्यामुळे स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, माळीणामध्ये तात्काळ दुरूस्तीची कामे केली जाणार आहेत. परंतु, जिल्हा प्रशासनाने माळीण सदृष्य धोकादायक गावांकडे अक्षम्य दूर्लक्ष केले आहे. माळीण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात तब्बल २३ गावे धोकादायक असल्याचे समोर आले. पावसाळ्यापूर्वी या गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची कामे करणे आवश्यक होते. मात्र, निधी प्राप्त न झाल्याने अद्याप या कामांना सुरूवातच केली नसल्याचे दिसून येत आहे. जिओलॉजीकल सर्वे आॅफ इंडिया (जीएसआय)आणि कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगतर्फे माळीण दूर्घटनेच्या पार्श्वभूमिवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर या गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची कामे सुचवली होती. त्यानुसार तातडीने उपाययोजना करणे आवश्यक होते. पावसाचे पाणी गावाबाहेर काढण्यासाठी आवश्यक ठिकाणी बांध घालणे. तसेच संरक्षक भिंत उभारणे गरजेचे आहे. मात्र, माळीणची घटना घडून ३ वर्ष होत आली तरीही अद्याप गावांमध्ये आवश्यक कामे झालेली नाहीत.