शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

पाणी हवे, तर पुनर्वसनाचीही जबाबदारी घ्या; बाबा आढाव यांचे पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेला आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 02:28 IST

शासन दिलेला शब्द पाळत नसल्याचा आरोप करीत भामा आसखेड धरणातील किती लोकांचे पुनर्वसन केले, हे अगोदर जाहीर करा. धरणग्रस्त कायद्याच्या पलीकडे जाऊन काही मागत नाही.

पाईट : शासन दिलेला शब्द पाळत नसल्याचा आरोप करीत भामा आसखेड धरणातील किती लोकांचे पुनर्वसन केले, हे अगोदर जाहीर करा. धरणग्रस्त कायद्याच्या पलीकडे जाऊन काही मागत नाही. पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांनी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाची सर्व जबाबदारी घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य धरण व पुनर्वसन शेतकरी परिषदेचे सरचिटणीस डॉ. बाबा आढाव यांनी केले.भामा आसखेड धरणावरून पोलीसबळाचा वापर करून सध्यापुणे जलवाहिनीचे व जॅकवेलचे काम सुरू केले आहे. त्याबाबत आयोजित धरणग्रस्तांच्या बैठकीत ते बोलत होते.या वेळी शेतकरी परिषदेचे उपाध्यक्ष लक्ष्मण पासलकर, किशोर ढमाले, लक्ष्मण मोरे, नारायण कडू, माजी सभापती बन्सूशेठ होले, माजी पंचायत समिती सदस्य रोहिदास गडदे, माजी सरपंच बळवंत डांगले, अरुण रौंधळ, सत्यवान नवले, देविदास बांदल, किरण चोरघे, किसन नवले, शामराव रौंधळ, दत्ता होले, कांताराम रौंधळ व मोठ्या प्रमाणावर धरणग्रस्त उपस्थित होते.लक्ष्मण पासलकर म्हणाले, की शासन आपली भूमिका वेळोवेळी बदलत आहे. हे २१ आॅगस्ट व २८ आॅगस्टच्या पालकमंत्री व जिल्हाधिकाºयांच्या बैठकीवरून स्पष्ट झाले आहे. दिनांक ७ रोजी होणाºया जनसुनवाईमध्ये दिलेला लेखी शब्द पाळला नाही तर आंदोलनाबाबत दिशा ठरविण्यात येणार आहे.या वेळी रोहिदास गडदे, बळवंत डांगले, देवदास बांदल यांनी मनोगत व्यक्त केले. सत्यवान नवले यांनी प्रास्ताविक केले. अरुण रौंधळ यांनी आभार मानले.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका