शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
5
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
6
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
7
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
8
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
9
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
10
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
11
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
12
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
13
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
14
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
15
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
16
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
17
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
18
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
19
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
20
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 

पाणी हवे, तर पुनर्वसनाचीही जबाबदारी घ्या; बाबा आढाव यांचे पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेला आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 02:28 IST

शासन दिलेला शब्द पाळत नसल्याचा आरोप करीत भामा आसखेड धरणातील किती लोकांचे पुनर्वसन केले, हे अगोदर जाहीर करा. धरणग्रस्त कायद्याच्या पलीकडे जाऊन काही मागत नाही.

पाईट : शासन दिलेला शब्द पाळत नसल्याचा आरोप करीत भामा आसखेड धरणातील किती लोकांचे पुनर्वसन केले, हे अगोदर जाहीर करा. धरणग्रस्त कायद्याच्या पलीकडे जाऊन काही मागत नाही. पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांनी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाची सर्व जबाबदारी घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य धरण व पुनर्वसन शेतकरी परिषदेचे सरचिटणीस डॉ. बाबा आढाव यांनी केले.भामा आसखेड धरणावरून पोलीसबळाचा वापर करून सध्यापुणे जलवाहिनीचे व जॅकवेलचे काम सुरू केले आहे. त्याबाबत आयोजित धरणग्रस्तांच्या बैठकीत ते बोलत होते.या वेळी शेतकरी परिषदेचे उपाध्यक्ष लक्ष्मण पासलकर, किशोर ढमाले, लक्ष्मण मोरे, नारायण कडू, माजी सभापती बन्सूशेठ होले, माजी पंचायत समिती सदस्य रोहिदास गडदे, माजी सरपंच बळवंत डांगले, अरुण रौंधळ, सत्यवान नवले, देविदास बांदल, किरण चोरघे, किसन नवले, शामराव रौंधळ, दत्ता होले, कांताराम रौंधळ व मोठ्या प्रमाणावर धरणग्रस्त उपस्थित होते.लक्ष्मण पासलकर म्हणाले, की शासन आपली भूमिका वेळोवेळी बदलत आहे. हे २१ आॅगस्ट व २८ आॅगस्टच्या पालकमंत्री व जिल्हाधिकाºयांच्या बैठकीवरून स्पष्ट झाले आहे. दिनांक ७ रोजी होणाºया जनसुनवाईमध्ये दिलेला लेखी शब्द पाळला नाही तर आंदोलनाबाबत दिशा ठरविण्यात येणार आहे.या वेळी रोहिदास गडदे, बळवंत डांगले, देवदास बांदल यांनी मनोगत व्यक्त केले. सत्यवान नवले यांनी प्रास्ताविक केले. अरुण रौंधळ यांनी आभार मानले.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका