शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कचरा कामगारांवर उपासमार

By admin | Updated: January 6, 2015 00:13 IST

फुरसुंगी येथील हंजर प्रकल्प बंद पडल्याने कंपनीचे संचालक निघून गेले. मात्र, पोटासाठी परराज्यातून येऊन प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

जयवंत गंधाले ल्ल हडपसरफुरसुंगी येथील हंजर प्रकल्प बंद पडल्याने कंपनीचे संचालक निघून गेले. मात्र, पोटासाठी परराज्यातून येऊन प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. आरोग्य धोक्यात घालून काम करणाऱ्या कामगारांना कंपनी व महापालिकेने वाऱ्यावर सोडले आहे. गेल्या २२ वर्षांपासून शहरातील कचरा उरुळी देवाची व फुरसुंगी येथे टाकला जात आहे. त्या ठिकाणी कचरा प्रक्रियेसाठी कोट्यवधी रुपये खर्चून हंजर प्रकल्प उभारण्यात आला होता. कचऱ्याच्या ठिकाणी काम करण्यास स्थानिक कामगार तयार नसल्याने परराज्यांतून मोठ्या प्रमाणात कामगार येथे आणण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून हे कामगार २४ तास प्रकल्पाजवळच्या पत्र्याच्या शेडमध्ये दुर्गंधीत राहून काम करीत आहेत. काही दिवसांपासून प्रक्रिया प्रकल्प बंद आहे, त्यामुळे आजूबाजूचा परिसर अधिक दुर्गंधीयुक्त बनला आहे. कचऱ्यातून वाहणारे लिचेड सगळ्या रस्त्यावर पसरलेले आहे, त्यामुळे माश्यांचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परराज्यांतून चार पैसे मिळविण्याच्या हेतूने आलेल्या कामगारांना पोटासाठी अशा कचऱ्यात काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. शिवाय कचऱ्यात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक असल्याने कचऱ्याची विल्हेवाट लावणे अडचणीचे ठरत आहे. सध्या कचऱ्यात काम करणाऱ्या कामगारांना कोणी वाली राहिलेले नाही. ४तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कचरा आंदोलनासाठी मध्यस्थी केली. त्यानंतर नवीन सरकारमधील पालकमंत्री गिरीश बापट व जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या शिष्टाईनंतरही तोडगा निघालेला नाही, त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न ‘जैसे थे’ असून, स्थानिक नागरिक व कामगारांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.