शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

आषाढीवारी होणार निर्मल

By admin | Updated: May 12, 2017 05:16 IST

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराममहाराज पालखी सोहळा पिंपरी-चिंचवड शहरातून जातो. यंदा महापालिकेच्या वतीने निर्मलवारी

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराममहाराज पालखी सोहळा पिंपरी-चिंचवड शहरातून जातो. यंदा महापालिकेच्या वतीने निर्मलवारी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. त्यात शहरात पाचशे मोबाईल टॉयलेट उभारण्यात येणार आहेत. पाणी, स्वच्छता आणि आरोग्य विषयक सुविधा देण्यात येणार असल्याचे आज झालेल्या बैठकीत निश्चित केले.आषाढीवारी पालखी सोहळा नियोजनासाठी पालिकेत बैठक झाली. बैठकीस महापौर नितीन काळजे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, नगरसेवक नामदेव ढाके, कार्यकारी अभियंता एम. एम. चव्हाण, सतीश इंगळे, जयंत बरशेट्टी, प्रमोद ओंभासे, प्रवीण घोडे, विशाल कांबळे, सहायक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, संदीप खोत, मिनिनाथ दंडवते, मनोज लोणकर, अण्णा बोदडे, आशादेवी दुरगुडे, सहायक आरोग्याधिकारी एम. एम. शिंदे, व्ही. के. बेंडाळे, तुकाराम तनपुरे, रमेश ओतारी, प्रकाश मिर्झापुरे, सूर्यकांत बटसावडे, चंद्रकांत पवार, स्मिता डेरे, विनिता अंब्रेकर, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे सूर्यकांत मुथियान, शिवदास कोळी, आर. जी. फाटके, प्रभाकर धनोकर, रमेश जाधव, गणेश चौधरी, संदेश गोलांडे, रमेश सरदेसाई आदी उपस्थित होते.आकुर्डी येथे मुक्कामाच्या ठिकाणी पुरेशा पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहाची, पाण्याच्या टँकरची व प्रकाश योजनेची व्यवस्था करावी, अशा सूचना दिल्या. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना योग्य ती मदत करावी. पालखी सोहळा शांततेत व सुस्थितीत पार पाडण्यासाठी शहरातील स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. वारकरी व भाविक यांच्या संख्येनुसार स्वच्छतागृहांच्या संख्येत वाढ करावी. पालखी मार्गस्थ झाल्यावर रस्त्याची स्वच्छता करावी. पालखी सोहळ्या समवेत पाण्याचे टँकर व वैद्यकीय सेवा सुविधांसह रुग्णवाहिकेची व्यवस्था करून देण्याच्या सूचनाही केल्या.