शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

बारावीचे १६ हजार परीक्षार्थी

By admin | Updated: February 21, 2015 02:08 IST

बारावीच्या परीक्षेला शनिवारपासून (दि. २१) सुरू होत आहे. पिंपरी-चिंचवडमधील १३ केंद्रांवरून सुमारे १६ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

पिंपरी : बारावीच्या परीक्षेला शनिवारपासून (दि. २१) सुरू होत आहे. पिंपरी-चिंचवडमधील १३ केंद्रांवरून सुमारे १६ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. महाविद्यालयामध्येही विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था पूर्ण झाली आहे. परीक्षेत गैरमार्गाचा वापर होणार नाही, याचीही दक्षता परीक्षा विभागाच्या वतीने घेतली जात आहे.शिक्षण विभागाच्या आदेशानुसार, विद्यार्थ्यांना वेळेपूर्वी १० मिनिटे पेपर दिला जाणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेत हजर राहणे गरजेचे आहे. परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका वेळेत पोहोचवण्यासाठीचीही व्यवस्था परीक्षा विभागाने पूर्ण केली आहे. परीक्षेविषयीच्या सूचना ही प्रत्येक परीक्षा केंद्रावर शुक्रवारीच दिल्या आहेत. परीक्षा केंद्रामध्ये विद्यार्थ्यांचे नंबर टाकण्याचे कामही झाले आहे. शाळेच्या वेळापत्रकात बदलबारावीचा पेपर असल्यामुळे ज्या महाविद्यालयांत परीक्षा केंद्र आहे, तेथील शाळेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत तासिका होणार आहेत. तर ज्या ठिकाणी शाळा दुपारच्या होत्या, त्या ठिकाणी त्या २ ते ५मध्ये भरविण्यात येणार आहेत.एखादा विद्यार्थी परीक्षा केंद्रावर जाताना धावपळ होऊ नये, कारण अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी परीक्षा विभागाने त्याच्या जवळच्या केंद्रावर परीक्षा देण्याची सोय उपलब्ध आहे. (प्रतिनिधी)कॉफी रोखण्यासाठी तीन भरारी पथके असणार आहेत. विद्यार्थ्यांना मुक्त वातावरणात पेपर देता यावा, कुठेही गैरमार्गाचा वापर होणार नाही, याची खबरदारी पथकांच्या वतीने घेतली जाणार आहे. - पराग मुंडे, सहायक प्रशासन अधिकारी कॉफीमुक्त अभियान४शिक्षण विभागाच्या वतीने कॉफीमुक्त अभियान राबवण्यासाठी गैरमार्ग रोखण्यासाठी कॉफीमुक्त अभियान राबवण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक विद्यालयाला सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यालयांनाही कॉफी रोखण्याच्या सूचना केल्या आहेत.