शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
2
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
5
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
6
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
7
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
8
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
9
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
10
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
11
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
12
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
13
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
14
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
15
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
16
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
17
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
18
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
19
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
20
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी

महापुरुषांनी राष्ट्राची एकात्मकता सांधली

By admin | Updated: January 24, 2017 02:31 IST

भारत देश हा फक्त एक राजकीय विभाग असल्याचे ब्रिटिशांचे मत होते. मात्र, राजकारण हे आपल्या संस्कृतीच्या अष्टांगांपैकी

पुणे : भारत देश हा फक्त एक राजकीय विभाग असल्याचे ब्रिटिशांचे मत होते. मात्र, राजकारण हे आपल्या संस्कृतीच्या अष्टांगांपैकी केवळ एक अष्टांग आहे. जेव्हा जेव्हा या उदार संस्कृतीला धक्का लागला तेव्हा तेव्हा लोकोत्तर महापुरुषांनी भारतभ्रमण करून या राष्ट्राची एकात्मता पुन्हा सांधली. या परंपरेची उदाहरणे म्हणजे आद्य शंकराचार्य, समर्थ रामदासस्वामी व अगदी अलीकडे स्वामी विवेकानंद आहेत, असे प्रतिपादन विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी केले.आदित्य प्रतिष्ठान आयोजित ‘स्वामी विवेकानंद चरित्रकथन’ कार्यक्रमांतर्गत ‘स्वामी विवेकानंद यांनी पायी केलेले भारतभ्रमण’ या विषयावर ते बोलत होते.स्वामी विवेकानंदांच्या भारतभ्रमणाविषयी कथन करताना ते म्हणाले, ‘‘या सर्व परिक्रमेत भारतातील जनतेची तेव्हाची दयनीय अवस्था, ब्रिटिशांनी चालवलेलं शोषण, आपल्या संस्कृतीची होत असलेली अपरिमित हानी या गोष्टी पाहून स्वामीजींच्या मनाला अतीव यातना होत होत्या. त्यांचं अंत:करण राष्ट्राच्या या सर्वांगीण अभ्यासाने विशाल होत गेलं.खासदार अनिल शिरोळे व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ राम ताकवले उपस्थित होते. (प्रतिनिधी)