शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

महापुरुषांनी राष्ट्राची एकात्मकता सांधली

By admin | Updated: January 24, 2017 02:31 IST

भारत देश हा फक्त एक राजकीय विभाग असल्याचे ब्रिटिशांचे मत होते. मात्र, राजकारण हे आपल्या संस्कृतीच्या अष्टांगांपैकी

पुणे : भारत देश हा फक्त एक राजकीय विभाग असल्याचे ब्रिटिशांचे मत होते. मात्र, राजकारण हे आपल्या संस्कृतीच्या अष्टांगांपैकी केवळ एक अष्टांग आहे. जेव्हा जेव्हा या उदार संस्कृतीला धक्का लागला तेव्हा तेव्हा लोकोत्तर महापुरुषांनी भारतभ्रमण करून या राष्ट्राची एकात्मता पुन्हा सांधली. या परंपरेची उदाहरणे म्हणजे आद्य शंकराचार्य, समर्थ रामदासस्वामी व अगदी अलीकडे स्वामी विवेकानंद आहेत, असे प्रतिपादन विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी केले.आदित्य प्रतिष्ठान आयोजित ‘स्वामी विवेकानंद चरित्रकथन’ कार्यक्रमांतर्गत ‘स्वामी विवेकानंद यांनी पायी केलेले भारतभ्रमण’ या विषयावर ते बोलत होते.स्वामी विवेकानंदांच्या भारतभ्रमणाविषयी कथन करताना ते म्हणाले, ‘‘या सर्व परिक्रमेत भारतातील जनतेची तेव्हाची दयनीय अवस्था, ब्रिटिशांनी चालवलेलं शोषण, आपल्या संस्कृतीची होत असलेली अपरिमित हानी या गोष्टी पाहून स्वामीजींच्या मनाला अतीव यातना होत होत्या. त्यांचं अंत:करण राष्ट्राच्या या सर्वांगीण अभ्यासाने विशाल होत गेलं.खासदार अनिल शिरोळे व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ राम ताकवले उपस्थित होते. (प्रतिनिधी)