शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

गुरुतत्त्वयोग विश्वाच्या अस्तित्वाचा गाभा

By admin | Updated: July 17, 2017 04:26 IST

निसर्गातील प्रत्येक घटक आपल्याला काहीतरी शिकवत असतो. गुरुतत्त्व प्राणिमात्रांना मार्गदर्शन करते. त्या मार्गदर्शनाचा ते अवलंब करतात

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : निसर्गातील प्रत्येक घटक आपल्याला काहीतरी शिकवत असतो. गुरुतत्त्व प्राणिमात्रांना मार्गदर्शन करते. त्या मार्गदर्शनाचा ते अवलंब करतात आणि त्यामुळे ते सहजीवन जगू शकतात; परंतु या निसर्गाचे मार्गदर्शन मानवाला स्वीकारता येत नाही. जीवनात सुखी राहण्यासाठी मानवाने गुरुतत्त्व प्रणालीचा अवलंब केला पाहिजे. गुरुतत्त्वयोग जीवनप्रणाली ही या विश्वाच्या अस्तित्वाचा गाभा आहे, असे मत गुरुतत्त्वयोग प्रणालीचे प्रणेते अभयकुमार सरदार यांनी व्यक्त केले.गुरुतत्त्वयोग संस्थेतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुतत्त्वाची महती सांगणाऱ्या गुरुतत्त्ववेध स्मरणिकेचे प्रकाशन फर्ग्युसन महाविद्यालया जवळील गुरुतत्त्वयोग संस्थेच्या सभागृहात करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी संस्थेचे प्रमुख विश्वस्त श्रीकृष्ण चितळे, सुनील पाठक, हेमलता मांडे, तेजा दिवाण, संदीप दिवाण उपस्थित होते. या वेळी प्राणी व पक्ष्यांचे सामुदायिक सहजीवन हे प्रदर्शन संस्थेच्या आवारात आयोजित केले होते; तसेच साधकांनी गुरुतत्त्वाविषयी त्यांना आलेल्या अनुभवांचे कथन केले.ते पुढे म्हणाले, ‘आज गुरुतत्त्वप्रणालीची खरी गरज तरुणांना आहे. वाढत्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये ताण-तणाव वाढत आहे. कोणतीही कृती करण्यापूर्वी मन शांत असले पाहिजे. ही शांती मिळविण्यासाठी या साधनेचा त्यांना नक्की उपयोग होईल. ’