शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

गुरुतत्त्वयोग विश्वाच्या अस्तित्वाचा गाभा

By admin | Updated: July 17, 2017 04:26 IST

निसर्गातील प्रत्येक घटक आपल्याला काहीतरी शिकवत असतो. गुरुतत्त्व प्राणिमात्रांना मार्गदर्शन करते. त्या मार्गदर्शनाचा ते अवलंब करतात

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : निसर्गातील प्रत्येक घटक आपल्याला काहीतरी शिकवत असतो. गुरुतत्त्व प्राणिमात्रांना मार्गदर्शन करते. त्या मार्गदर्शनाचा ते अवलंब करतात आणि त्यामुळे ते सहजीवन जगू शकतात; परंतु या निसर्गाचे मार्गदर्शन मानवाला स्वीकारता येत नाही. जीवनात सुखी राहण्यासाठी मानवाने गुरुतत्त्व प्रणालीचा अवलंब केला पाहिजे. गुरुतत्त्वयोग जीवनप्रणाली ही या विश्वाच्या अस्तित्वाचा गाभा आहे, असे मत गुरुतत्त्वयोग प्रणालीचे प्रणेते अभयकुमार सरदार यांनी व्यक्त केले.गुरुतत्त्वयोग संस्थेतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुतत्त्वाची महती सांगणाऱ्या गुरुतत्त्ववेध स्मरणिकेचे प्रकाशन फर्ग्युसन महाविद्यालया जवळील गुरुतत्त्वयोग संस्थेच्या सभागृहात करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी संस्थेचे प्रमुख विश्वस्त श्रीकृष्ण चितळे, सुनील पाठक, हेमलता मांडे, तेजा दिवाण, संदीप दिवाण उपस्थित होते. या वेळी प्राणी व पक्ष्यांचे सामुदायिक सहजीवन हे प्रदर्शन संस्थेच्या आवारात आयोजित केले होते; तसेच साधकांनी गुरुतत्त्वाविषयी त्यांना आलेल्या अनुभवांचे कथन केले.ते पुढे म्हणाले, ‘आज गुरुतत्त्वप्रणालीची खरी गरज तरुणांना आहे. वाढत्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये ताण-तणाव वाढत आहे. कोणतीही कृती करण्यापूर्वी मन शांत असले पाहिजे. ही शांती मिळविण्यासाठी या साधनेचा त्यांना नक्की उपयोग होईल. ’