शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

द्राक्ष, डाळिंब हंगाम धोक्यात!

By admin | Updated: November 17, 2014 05:17 IST

जुन्नर तालुक्यात शुक्रवारी (दि.१५) दुपारी तीनपासून पावसाला सुरुवात झाली, तो शनिवारी (दि.१६) दिवसभर पडतच राहिला.

खोडद : जुन्नर तालुक्यात शुक्रवारी (दि.१५) दुपारी तीनपासून पावसाला सुरुवात झाली, तो शनिवारी (दि.१६) दिवसभर पडतच राहिला. अनेक द्राक्ष व डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी शुक्रवारीच औषध फवारणीला सुरुवात केली. मात्र, शनिवारी पुन्हा दिवसभर झालेल्या पावसामुळे या औषध फवारणीचा काहीही उपयोग झाला नाही. आज रविवारी (दि. १६) पावसाने सकाळपासूनच उघडीप दिल्याने सर्वच शेतकरी औषध फवारणीच्या कामाला लागले आहेत. ढगाळ वातावरण व झालेल्या पावसामुळे द्राक्ष व डाळिंबावर डावणी, भुरी, करपा आदी रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा तसेच डाळिंबाची फूलगळ होण्याचा धोका असल्याने शेतकऱ्यांनी महागडी औषधे खरेदी करून औषध फवारणी सुरूकेली आहे.दरम्यान, महसूल विभाग व कृषी विभागाने तालुक्यातील द्राक्ष व डाळिंबाच्या बागांची पाहणी करून तात्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी जुन्नर तालुका डाळिंब उत्पादक संघाचे अध्यक्ष आदिनाथ चव्हाण, उपाध्यक्ष रोहन पाटे, द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई, उपाध्यक्ष जयसिंग वायकर, राहुल बनकर यांनी केली आहे.सध्या नारायणगाव, खोडद, मांजरवाडी परिसरात थ्री फेज वीजपुरवठा रात्री ११ ते ७ या वेळेत केला जातो, या वेळेत बदल करून रात्री १ ते ९ या वेळेत वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. (वार्ताहर )