शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

वर्षभरानंतर सरकार बदलणार! गिरीश बापट यांचा सरकारला घरचा अहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 01:29 IST

राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. आपले सरकार डिसेंबरपर्यंत आहे. पुढे कोणते सरकार येईल, हे मी सांगू शकत नाही. तुम्हाला काय हवंय ते आताच मागून घ्या, असे धक्कादायक वक्तव्य करून अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी सरकारला ‘घरचा अहेर’ दिला.

पुणे : राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. आपले सरकार डिसेंबरपर्यंत आहे. पुढे कोणते सरकार येईल, हे मी सांगू शकत नाही. तुम्हाला काय हवंय ते आताच मागून घ्या, असे धक्कादायक वक्तव्य करून अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी सरकारला ‘घरचा अहेर’ दिला.डाळिंब उत्पादक संघाच्या वार्षिक अधिवेशनात बापट बोलत होते. बिनधास्त स्वभाव आणि बेधडक वक्तव्यामुळे बापट नेहमीच चर्चेत असतात. डाळिंब उत्पादक शेतकºयांसमोर बोलताना स्वपक्षाच्या सरकारबद्दल साशंकता वर्तविणारी भविष्यवाणी करून बापट चांगलेच अडचणीत आले आहेत.बापट म्हणाले, पुढे कोणते सरकार येईल; हे मी आताच सांगू शकणार नाही. वर्षभरानंतर सरकार बदलणार आहे. डाळिंब संघाला काय हवंय ते आताच मागून घ्या. पुढचं कोणी बघितलंय! राज्यात कोणतेही सरकार असले तरी शेतकºयांना मदत करणे हे त्याचे आद्यकर्तव्य असते.

टॅग्स :girish bapatगिरीष बापट